शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
2
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
3
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यांनंतर भारतीय सैन्य अॅक्टीव्ह, जम्मू सेक्टरमध्ये जोरदार प्रत्युत्तराला सुरुवात
4
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींची सैन्य प्रमुखांसह अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
6
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
7
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
8
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
9
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
10
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
11
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
12
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
13
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
14
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
15
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
16
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
17
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
18
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
19
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
20
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन

शेतक-याची गळफास घेऊन आत्महत्या

By admin | Updated: November 28, 2015 02:32 IST

नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून घेतला गळफास.

कान्हेरी गवळी (जि. अक ोला) : येथील एका २८ वर्षे वयाच्या तरुण शेतकर्‍याने नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून २७ नोव्हेंबर रोजी दुपारी ४.३0 वाजताच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. प्रवीण नामदेव तेलगोटे असे मृत तरुण शेतकर्‍याचे नाव असून, त्याच्याकडे दोन एकर शेतजमीन आहे. या शेतीवर अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बाळापूर शाखेचे ३३ हजार ३00 रुपयांचे पीककर्ज होते. त्याच्या शेतात मागील तीन वर्षांंंपासून सातत्याने नापिकी होत आहे. यावर्षीही नापिकी झाल्याने थकीत पीककर्ज कसे फेडावे व वर्षभर कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवावा, या चिंतेने त्रस्त होऊन शुक्रवारी दुपारी ४.३0 वाजताच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेतला. त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या घटनेची तक्रार मृतक प्रवीणचे काका भीमराव तेलगोटे यांनी बाळापूर पोलीस ठाण्यात सायंकाळी केली. त्यावरून बाळापूर पोलिसांनी भादंविचे कलम १७५ अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. मृतक प्रवीणच्या पश्‍चात आई व दोन भाऊ असा आप्त परिवार आहे.