शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीनला शेंगा लागल्याच नाहीत, शेतकरी अडचणीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:26 IST

मल्लिकार्जुन अप्पा धाडकर, सिद्धेश्वर धाडकर, नागेश निंबोकार, विजय पागधुनेसह अनेकांच्या शेतातील सोयाबीनला फूल शेंगाच लागल्या नाहीत. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी ...

मल्लिकार्जुन अप्पा धाडकर, सिद्धेश्वर धाडकर, नागेश निंबोकार, विजय पागधुनेसह अनेकांच्या शेतातील सोयाबीनला फूल शेंगाच लागल्या नाहीत. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी केलेला खर्चही निघणार नसल्याचे चित्र दिसत आहे. आधीच उशिरा पेरणी, बियाण्याचा तुटवडा, अतिवृष्टीसह अनेक संकटांनी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असताना केवळ सर्व्हेशिवाय कुठलाही मदतीचा हात मिळालेला नाही. काहींची तर विमा कंपनीकडून दीड महिना उलटूनही पाहणी नाही. त्यामुळे विमासुद्धा भेटणार की नाही याबद्दल शंका आहे. आधीच गेल्या दोन वर्षांपासून शेती तोट्याची ठरत आहे अन् बियाणे कंपनी, कृषी विभाग, विमा कंपनी केवळ चालढकल करीत आहे.

फोटो:

मी सोयाबीन पेरणी केली. मात्र, त्या सोयाबीनला फुले, शेंगा लागल्याच नाहीत. कृषी विभागाने पाहणी करून संबंधित कंपनीवर कारवाई करावी.

-मल्लिकार्जुन आप्पा धाडकर, शेतकरी व्याळा