शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
4
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
5
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
8
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
9
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
10
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
11
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
12
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
13
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
14
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
15
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
16
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
18
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
19
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
20
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू

सामाजिक उपक्रम राबवून जवानाने केले महामानवाला अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:17 IST

व्यवस्थेने रंजल्या गांजलेल्या हजारो पिढ्याच्या जीवनातील हजारो वर्षाचा अंधकार आपल्या ज्ञानाने दूर करून मानव जातीचे जीवन प्रकाशमान करणाऱ्या ज्ञानसूर्य ...

व्यवस्थेने रंजल्या गांजलेल्या हजारो पिढ्याच्या जीवनातील हजारो वर्षाचा अंधकार आपल्या ज्ञानाने दूर करून मानव जातीचे जीवन प्रकाशमान करणाऱ्या ज्ञानसूर्य डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीनिमित्ताने भारतीय सैन्य दलातून काही दिवसांसाठी रजेवर आलेले संघानद देवानंद वानखडे यांनी सर्व प्रथम बुद्ध विहार वणी येथे डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून त्रिशरण पंचशील घेतले़ विविध सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी नेहमी अग्रेसर असलेले वानखडे कुटुंब यांनी यावेळी कोरोनासारख्या महामारी संकट व लॉकडाऊनमुळे दिव्यांग, गरीब कुटुंबाचा उदरनिर्वाह प्रश्न लक्षात घेता वणी रंभापूर येथील अनुसूचित जातीमधील दिव्यांग, गरीब कुटुंबाला एक महिना पुरेल असे किराणा साहित्याचे वितरण त्यांच्या राहत्या घरी जाऊन केले असता गरजू असलेल्या त्या कुटुंबाने आभार व्यक्त केले़