शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
2
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
3
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
4
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
5
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
8
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
10
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
11
जामीन मिळाल्यानंतरही तरुंगातच राहिला आरोपी; आता सरकार देणार 'इतकी' नुकसान भरपाई!
12
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
13
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या
14
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
15
समुद्री महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजगाचा मृत्यू
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
T20I Powerplay New Rule : आता असा ठरवण्यात येणार 'पॉवर प्ले'चा खेळ! जाणून घ्या नवा नियम
20
Astrology: जूनचा शेवट 'या' पाच राशींसाठी तापदायक; वाढणार समस्या, होणार आर्थिक नुकसान!

धर्माचे अध:पतन रोखण्यासाठी समाजाचे योगदान महत्त्वाचे!

By admin | Updated: February 2, 2015 01:53 IST

गोविंददेव गिरी महाराजांचे प्रतिपादन; अकोला येथे उत्साहात पार पडले विश्‍व हिंदू संमेलन.

अकोला : भारतात जन्माला आला म्हणून भारतीय, वेदांचा अभ्यास करणारा वैदिक, तर ज्याचा अंत नाही अशा धर्माला मानणारा सनातनी, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि इतर मिळून जो निर्माण होतो, तो हिंदू समजला जातो. हिंदू धर्माला कमी लेखणार्‍यांना धडा शिकविण्यासाठी प्रभू श्रीरामाने अवतार घेतला होता. र्मयादापुरुषोत्तम श्रीरामाने धनुष्य हाती घेऊन दुष्टांचा संहार केला. सज्जनतेचे मूर्तिमंत स्वरूप असलेल्या श्रीरामासमान प्रत्येकाने सज्जन व्हावे, असे प्रतिपादन आचार्य गोविंददेव गिरी महाराज यांनी केले. विश्‍व हिंदू परिषदेचा सुवर्ण जयंतीनिमित्त रविवार, १ फेब्रुवारी रोजी दुपारी तापडिया नगरातील भारत विद्यालयाच्या छत्रपती शिवाजी महाराज प्रांगणात पार पडलेल्या विश्‍व हिंदू संमेलनात आचार्य बोलत हो ते. गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने वचन दिले आहे की, जेव्हा जेव्हा धर्माचे अध:पतन होईल, तेव्हा मी अवतार घेईल. आता ती वेळ समीप आली असून, लवकरच भगवंताला धर्माच्या रक्षणासाठी अवतार घ्यावा लागेल. त्यासाठी आपलेदेखील योगदान तितकेच महत्त्वाचे ठरते. हे योगदान विश्‍व हिंदू परिषदेच्या माध्यमातून युवा वर्गाकडून मिळत आहे. संतांच्या विचार विर्मशानंतरच विश्‍व हिंदू परिषदेची स्थापना करण्यात आली. उन्नती आणि शांती प्रदान करणारा तसेच सर्वांना सोबत घेऊन चालणारा हा धर्मच अस तो, असे त्यांनी यावेळी सांगितले. संमेलनाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून सुधांशू महाराजदेखील यावेळी उ पस्थित होते. सेंद्रिय शेती तज्ज्ञ मधुकर सराफ, विहिंपचे केंद्रीय मंत्री प्रशांत हरताळकर, प्रांत सहप्रमुख मा तृशक्ती अंजलीताई देशकर तसेच हभप ज्ञानेश्‍वर महाराज वाघ यांनी विचार मांडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कैलाश अग्रवाल होते. उद्घाटक म्हणून डॉ. अविनाश पाटील होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जैन मुनी अजितशेखर सुरीश्‍वर महाराज, खासदार संजय धोत्रे, आमदारत्रयी गोवर्धन शर्मा, रणधीर सावरकर व हरीश पिंपळे, महापौर उज्ज्वलाताई देशमुख, उपमहापौर विनोद मापारी, सनत गुप्ता, ममता चिंचवडकर, राहूल राठी आदी उपस्थित होते. ह्यहिंदू संवेदनाह्ण या पुस्तकाचे यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. संचालन प्रकाश घोघलिया, प्रकाश लोढिया आणि प्रमोद राठी यांनी केले. कार्यक्रमासाठी विश्‍व हिंदू परिषदेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.