शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
3
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
4
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
5
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
6
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
7
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
8
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
9
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
10
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
11
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
12
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
13
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
14
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
15
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
16
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
17
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
18
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
19
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
20
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
Daily Top 2Weekly Top 5

शहापूर(वाघोडा) प्रकल्प ओव्हरफ्लो!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:25 IST

साधारणपणे चार-पाच वर्षाआधी हा बृहृत प्रकल्प बांधून तयार झाला होता. परंतु पावसाच्या अनियमिततेमुळे तो भरला नव्हता. गतवर्षी या प्रकल्पात ...

साधारणपणे चार-पाच वर्षाआधी हा बृहृत प्रकल्प बांधून तयार झाला होता. परंतु पावसाच्या अनियमिततेमुळे तो भरला नव्हता. गतवर्षी या प्रकल्पात ९० टक्के जलसंचय झाला. परंतु हा प्रकल्प यावर्षीच्या शेवटच्या दमदार पावसामुळे शंभर टक्के क्षमतेने भरला. सांडव्यातून पाणी ओसंडून वाहत आहे. हे नैसर्गिक दृश्य पहायला परिसरातील सावरा, मंचनपूर, देऊळगाव, धामणगाव, पणज, वडाळी देशमुख, रंभापूर, चंडिकापूर तसेच काही अमरावती जिल्ह्यातील लगतच्या गावातील नागरिक मोठी गर्दी करीत आहेत.

फोटो:

शेकडो हेक्टर जमिनी सिंचनाखाली येणार

प्रकल्पामुळे आसेगाव बाजार जि.प. सर्कल मधील बऱ्याच गावातील शेतकऱ्यांची जमीन सिंचनाखाली येणार असल्याचे बोलल्या जात आहे. त्यामुळे परिसरातील शेतकरी समाधानी झाला आहे. तसेच भविष्यात शासनाने जर या प्रकल्पावर पिण्याच्या पाण्याचा फिल्टर प्लांट बसवला तर अकोट तालुक्यातील बऱ्याच गावातील नागरिकांची पिण्याच्या पाण्याची सोयदेखील होऊ शकते.