शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
3
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
4
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
5
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
6
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
7
घटस्फोटानंतर मुलांपासून दूर झाली अभिनेत्री, पतीने ख्रिसमसलाही भेटू दिलं नाही; म्हणाली...
8
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
9
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
10
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
11
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
12
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
13
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
14
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
15
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
16
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
18
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
19
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
20
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
Daily Top 2Weekly Top 5

अकृषक जमिनींचे सातबारा पुनशरेधन अंतिम टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 02:03 IST

वाशिम: शासनाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या भूमी अभिलेख अद्ययावतीकरण प्रक्रियेमधील अकृषक शेतजमिनींच्या पुनशरेधनाचे काम वाशिम जिल्ह्यात अंतिम टप्प्यात आहे. एकूण ८0९ गावांपैकी ८0३ गावांचे काम पूर्ण झाले असून, येत्या दोन दिवसांत काम पूर्ण होण्याचा विश्‍वास अधिकार्‍यांनी व्यक्त केला आहे.

ठळक मुद्दे८0३ गावांचे काम पूर्ण दोन तालुक्यातील केवळ सहा गावे शिल्लक

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: शासनाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या भूमी अभिलेख अद्ययावतीकरण प्रक्रियेमधील अकृषक शेतजमिनींच्या पुनशरेधनाचे काम वाशिम जिल्ह्यात अंतिम टप्प्यात आहे. एकूण ८0९ गावांपैकी ८0३ गावांचे काम पूर्ण झाले असून, येत्या दोन दिवसांत काम पूर्ण होण्याचा विश्‍वास अधिकार्‍यांनी व्यक्त केला आहे.राज्य शासनाच्यावतीने ऑनलाइन कामकाज पद्धतीवर भर देण्यात येत असून, या अंतर्गत सर्वच कागदपत्रांचे संगणकीकरण करण्यात येत आहे. या अंतर्गत शेतजमिनींच्या सात-बारांचे संगणकीकरण करून पुनशरेधन प्रक्रिया पूर्ण झाली असून, आता अकृषक झालेल्या जमिनींच्या सात-बारांची पुनशरेधन प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या अंतर्गत वाशिम जिल्ह्यात २६ सप्टेंबर रोजीच्या आकडेवारीनुसार एकूण ८0९ गावांपैकी ८0३ गावांतील अकृषक शेतजमिनींचे काम पूर्ण झाले आहे. विशेष म्हणजे आता केवळ मंगरुळपीर तालुक्यातील एक गाव आणि कारंजा तालुक्यातील पाच मिळून केवळ सहा गावांतील पुनशरेधनाचे काम उरले असून, ही प्रक्रिया येत्या २ दिवसांत पूर्ण करण्याचा विश्‍वास अधिकार्‍यांनी व्यक्त केला आहे. केंद्र सरकारकडून राष्ट्रीय भूमिलेख अद्ययावतीकरण कार्यक्रम राबविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. या कार्यक्रमांतर्गत सात-बारा, सहा ‘ड’ व आठ ‘अ’ स्कॅन करुन डाटा एण्ट्री करण्यात वाशिम जिल्ह्याने राज्यात दुसरा क्रमांक पटकावला.  गेल्या अनेक वर्षांपासून धूळ खात असलेले स्कॅन करून सीडी तयार करण्यात आल्या. पुणे येथे जमाबंदी आयुक्त कार्यालयाकडे त्या पाठविण्यात आल्या. सीडीमधील दस्तऐवज या कार्यालयाने शासनाच्या ‘महाभुलेख महाराष्ट्र’ या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आले. त्यानंतर अकृषक जमिनींच्या सात-बारांचे पुनशरेधनही वेगात सुरू आहे. 

वाशिम जिल्ह्याची कामगिरी उल्लेखनीयशासनाच्या भूमिअभिलेख अद्ययावतीकरण कार्यक्रमांतर्गत जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी आणि जिल्हा माहिती आणि सूचना अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनात महसूल प्रशासनाच्या कर्मचार्‍यांनी उल्लेखनीय कामगिरी केलीच आहे. यापूर्वी शेतीच्या सात-बारांचे अद्ययावतीकरण वेगाने पूर्ण करून महसूल प्रशासनाचे प्रशस्तीपत्रक वाशिम जिल्ह्याने पटकावले असून, आता अकृषक जमिनींच्या अद्ययावतीकरणाचे कामही करण्यात वाशिम जिल्हा आघाडीवर आहे. येत्या दोन, चार दिवसांत हे काम पूर्ण होणार आहे.