शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
2
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
3
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
4
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
5
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
6
विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!
7
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
8
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
9
अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे
10
नालेसफाईतील पैशांचा गाळ नेमका कुणाच्या खिशात? यंत्रणा काय करत होती? 
11
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
12
कोकणात आणखी सहा ग्रोथ सेंटर्स; १०६ गावांत विकास केंद्रे, पर्यटन, कृषी व्यवसायाला चालना   
13
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
14
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
15
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
16
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
17
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
18
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
19
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
20
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला

आरक्षणाचा मुद्दा सोडवा; अन्यथा उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:23 IST

नाथनगर व जिजामाता नगर या परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिक अनेक दशकांपासून राहात आहेत. मात्र, शासन दरबारी हा भाग आरक्षण ...

नाथनगर व जिजामाता नगर या परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिक अनेक दशकांपासून राहात आहेत. मात्र, शासन दरबारी हा भाग आरक्षण म्हणून दाखविला जात असल्याने या परिसरातील जनतेला घरकुलाचा लाभ मिळत नाही. ही मालमत्ता असूनही त्याची नोंद होत नसल्याने त्यावर बँक कर्ज किंवा गहाण खत, खरेदी खत नोंदीसाठी अडचणी येत आहेत. हा प्रकार गेल्या २०१०पासून सुरू असल्याने अचानक कायद्यामध्ये बदल कसा झाला, असा प्रश्न विचारला जात आहे. यापूर्वी अनेकदा नगर परिषदेला निवेदन देऊनही प्रश्न सुटला नाही, तरी याकडे संबंधित मंत्री व जिल्हाधिकारी यांनी तातडीने लक्ष घालून मुद्दा मार्गी लावावा, १५ दिवसांत प्रश्न निकाली न निघाल्यास उपोषण करण्यात येईल, असा इशारा येथील रहिवासी शिवसेना उपतालुका उपप्रमुख गावंडे व काकड यांनी निवेदनाव्दारे प्रशासनाला दिला आहे.