शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
2
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
3
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
4
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
5
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
6
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
7
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
8
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
9
एफडी विसरा, हायवेमध्ये करा गुंतवणूक! १०% पर्यंत मिळेल परतावा; 'राजमार्ग इनविट'ला सेबीची मंजुरी
10
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
11
'३ इडियट्स'च्या सीक्वलमधून शर्मन जोशीचा पत्ता कट?, अभिनेता म्हणाला- "मला तर..."
12
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
13
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
14
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
15
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
16
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
17
सीक्रेट सांतानं कर्मचाऱ्याला दिलेलं गिफ्ट पाहून तरुणी भलत्याच खूश झाल्या, असं काय मिळालं?
18
Travel : जगातील एक 'असे' ठिकाण, जिथे वेळेचे कोणतेच बंधन नाही! घड्याळ तर कुणी वापरतच नाही
19
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
20
'खेलरत्न'साठी हार्दिक! दिव्या देशमुखसह २४ खेळाडू अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित; इथं पाहा संपूर्ण यादी
Daily Top 2Weekly Top 5

‘शेतकरी आत्महत्या’ शब्दाचा वापर कमी करा!

By admin | Updated: July 4, 2017 02:38 IST

जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना : जबाबदार समाज निर्मितीची उपाययोजना

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: शेतकरी आत्महत्या या शब्दाचा वापर कमी करा, अशा सूचना जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना देण्यात येत आहेत. नकारात्मक परिणाम होऊ नये आणि जबाबदार समाज निर्मितीसाठी ही उपाययोजना करण्यात येत आहे, असे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी सोमवारी ‘लोकमत’ सोबत बोलताना सांगितले.शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी जिल्ह्यात जिल्हा प्रशासनामार्फत ‘मिशन दिलासा’अभियान राबविण्यात येत आहे. शेतकरी आत्महत्या कमी करण्यासाठी प्रशासनामार्फत प्रयत्न करण्यात येत आहेत; मात्र ‘शेतकरी आत्महत्या’ या शब्दाच्या वापरामुळे शेतकरी आत्महत्येसाठी प्रवृत्त होऊ नये, शेतकऱ्यांचे मनोधैर्य वाढावे, यासाठी शेतकरी आत्महत्या या शब्दाचा वापर कमी करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. तसेच अधिकाऱ्यांच्या बैठकांमध्ये यासंदर्भात सूचना देण्यात येत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. शेतकऱ्यांमध्ये नकारात्मक भावनेचा परिणाम होऊ नये, जबाबदार समाजनिर्मिची भावना वाढावी, यासाठीच ‘शेतकरी आत्महत्या’ या शब्दाचा वापर कमी करण्याच्या सूचना देण्यात येत असल्याचेही जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी सांगितले.