शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
4
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
5
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
6
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
7
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
8
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
9
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
10
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
11
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
12
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
13
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
14
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
15
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
16
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
17
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
18
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
19
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम देण्याची राकाँची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:14 IST

जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांना मूग पिकाचा विमा मिळाला आहे. तेल्हारा तालुक्यातील पंचगव्हाण मंडळाला सोयाबीन पिकाचा विमा मिळाला आहे. उर्वरित जिल्ह्यातील ...

जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांना मूग पिकाचा विमा मिळाला आहे. तेल्हारा तालुक्यातील पंचगव्हाण मंडळाला सोयाबीन पिकाचा विमा मिळाला आहे. उर्वरित जिल्ह्यातील मंडळाला सोयाबीन व इतर पिकाचा विमा कंपनीने शेतकरी बांधवांना मंजूर केला नाही. जिल्ह्यातील आणेवारी ५० पैशांच्या आत असतानाही शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीसाठी शासनाने शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा केली होती. अशा परिस्थितीमध्ये ५० पैसे आणेवारी आणि अतिवृष्टीमुळे सर्व पिकांचे नुकसान झाले असतानाही पीक विमा कंपनीने हेतुपुरस्सर शेतकऱ्यांना पीक विमा नाकारला आहे. यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला असून, कर्जबाजारीसुद्धा झाला आहे. अशा परिस्थितीमध्ये शेतकरी बांधवांना पीक विम्याची रक्कम मिळवून देण्याकरिता शासनाच्या अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी शेतकरी बांधवांना पीक विम्याची रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याकरिता पीक विमा कंपनीला आदेश द्यावेत, अशी मागणीही त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.