शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
5
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
6
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
7
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
8
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
9
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
10
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
11
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
12
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?
13
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून प्रसिद्ध खलनायकाचं कमबॅक, लूक पाहून खूश झाले चाहते
14
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
15
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
16
१० हजार रुपयांत भारतीय जपानमध्ये काय काय करू शकतात? रुपयाची जपानी किंमत किती?
17
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
18
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा युवा नेता निघाला काँग्रेसचा आमदार, वाद होताच दिला पदाचा राजीनामा
19
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
20
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार

वरूर जऊळका परिसरात पाऊस; शेतकरी सुखावला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:24 IST

आधीच या भागांमध्ये पेरण्यांना उशीर झाला आहे. पिके वर आल्यानंतर सतत १५ दिवस पावसाने दांडी मारली होती. गेल्या दोन ...

आधीच या भागांमध्ये पेरण्यांना उशीर झाला आहे. पिके वर आल्यानंतर सतत १५ दिवस पावसाने दांडी मारली होती. गेल्या दोन दिवसआधीच या भागांमध्ये चांगल्या प्रमाणात पावसाचे आगमन झाले. त्यामुळे हा पाऊस जणू पिकांना वरदान ठरत आहे. या वर्षीसुद्धा शेतकऱ्यांनी मूग, उडीद, सोयाबीन, कपाशी, तूर, ज्वारी या पिकांचा पेरा केलेला आहे; परंतु पाऊस पाहिजे त्या प्रमाणात येत नसल्यामुळे शेतकऱ्यांना गेल्या चार-पाच वर्षांपासून उत्पन्न कमी होत आहे. त्यामुळे या भागातील शेतकरी आर्थिक अडचणींना सामोरे जात आहेत. मागील वर्षी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी पेरा केलेला होता; मात्र या पिकांना लागलेला खर्चसुद्धा निघाला नाही. या वर्षीसुद्धा तीच परिस्थिती ओढावते की काय, या विवंचनेत शेतकरी आहे. १०-१५ दिवस आधी शेतकऱ्यांनी शेतातील आंतर मशागत आटोपली आहे. नुकतेच पावसाने आगमन केल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत आहे.