शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

वादळीवाºयासह पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2017 22:11 IST

इटखेडा, इसापूर, कोरंभी, वडेगाव/स्टे., कन्हाळगाव, घाटी पळसगाव, खामखुर्रा, हेटी, येगाव, जाणवा, कोरंभीटोला, मांडोखाल, मांडोखालटोला, अरुणनगर, गौरनगर या गावात ....

ठळक मुद्देपिकाचे नुकसान : धान जमीनदोस्त, लोंब्या पाण्यात

लोकमत न्यूज नेटवर्कइसापूर : इटखेडा, इसापूर, कोरंभी, वडेगाव/स्टे., कन्हाळगाव, घाटी पळसगाव, खामखुर्रा, हेटी, येगाव, जाणवा, कोरंभीटोला, मांडोखाल, मांडोखालटोला, अरुणनगर, गौरनगर या गावात १३ व १४ आॅक्टोबरला आलेल्या वादळीवारा व पावसाने शेतातील धानपिक पूर्णत: जमीनदोस्त झाले असून बळीराजाच्या तोंडी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. त्यामुळे आधीच मेटाकुटीस आलेला बळीराजा हवालदिल झाला आहे. मात्र अजूनपर्यंत कुणीही समाजसेवक, राजकारणी किंवा स्वत:ला शेतकºयांचे कैवारी समजणारे अजूनही झोपले आहेत काय? असा प्रश्न शेतकरी विचारु लागला आहे.तालुक्यात कुणी हलके तर कुणी भारी धान पीक लावले आहे. धान पीक लावणीपासूनच विविध किडी व रोगांसाठी महागडे किटकनाशक फवारणी करुन धान वाचविण्याच्या प्रयत्न शेतकरी करीत आहे. बळीराजाने प्रति एकर २५ हजार रुपये खर्च केले आहेत. मात्र १३ व १४ आॅक्टोबर रोजी आलेल्या वादळी वाºयासह पावसाने शेतातील पीक पूर्णत: पडले असून धानाच्या रोपट्यांवरुन पाणी वाहत आहे. त्यात इटियाडोह धरणाच्या कालव्याचे पाणी सुरू असून कसलेही नियोजन नाही. एकीकडे पाणी वाचविण्यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. तर दुसरीकडे इटियाडोह धरणातून विनाकारण पाण्याचा अपव्यय होत आहे. परिसरात ग्रामपंचायत निवडणुकीची धुमाळी सुरू असून शेतकरी मात्र भरडला जात आहे. तरी वरील गावांची पाहणी करुन झालेली नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे.