शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
3
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
4
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
5
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
7
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
8
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
9
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
10
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
11
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
12
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
13
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
15
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
16
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
17
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
18
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
19
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
Daily Top 2Weekly Top 5

औद्योगिक सुरक्षेत दोषी कंपन्यांना दंड

By admin | Updated: July 22, 2015 23:02 IST

१७५ पैकी केवळ १५ खटले निकाली.

अकोला : औद्योगिक वसाहतीमध्ये काम कारणार्‍या कर्मचार्‍यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र फॅक्ट्री अँक्टचे पालन न करणार्‍या अमरावती विभागातील ८0 कंपन्यांवर औद्योगिक सुरक्षा व आरोग्य कार्यालयाने मागील दोन वर्षांंंत १७५ खटले दाखल केले आहेत. आतापर्यंंंत त्यापैकी केवळ १५ खटले निकाली लागले असून, दोषी कंपन्यांना ८४ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. १६0 खटले अद्यापही न्यायालयात प्रलंबित आहेत. कर्मचार्‍यांना योग्य सुरक्षा मिळावी यासाठी राज्य शासनातर्फे महाराष्ट्र फॅक्ट्री अँक्ट लागू करण्यात आला. त्यानुसार प्रत्येक कंपनीमध्ये सुरक्षेच्या उपाययोजना करणे बंधनकारक आहे; परंतु अनेक कंपन्या फॅक्ट्री अँक्टचे पालन करीत नसल्याने लहान-मोठे अपघात झाल्याचे निदर्शनास येते. अशा अपघातांवर अंकुश लावण्यासाठी औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागामार्फत कंपन्यांमध्ये बाळगल्या जाणार्‍या सुरक्षेची तपासणी करण्यात येते. मागील दोन वर्षांंंमध्ये करण्यात आलेल्या तपासणीदरम्यान ८0 कंपन्या सुरक्षा व्यवस्था कायम राखण्यात दोषी आढळून आल्या आहेत. या कंपन्यांवर विभागातर्फे १७५ खटले चालविण्यात येत आहेत. मागील काही दिवसांत त्यापैकी १५ खटल्यांचा निकाल लागला असून, या कंपन्यांकडून ८४ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. अपघातग्रस्त कर्मचार्‍यांना आर्थिक लाभही उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती औद्योगिक सुरक्षा व आरोग्य कार्यालयामार्फत मिळाली आहे.कंपन्या वा कारखान्यांमध्ये काम करणार्‍या कर्मचार्‍यांच्या सुरक्षा आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून तपासणी नियमीत सुरू असते. गत सहा महिन्यांमध्ये सुरक्षा व्यवस्थेत दोषी आढळलेल्या कंपन्यांवर ६ खटले दाखल करण्यात आले असल्याचे औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाचे साहाय्यक संचालक धी.रा. खिरोडकर यांनी सांगीतले.