शहरं
Join us  
Trending Stories
1
उज्ज्वला थिटेंना झटका! राजन पाटलांच्या सुनबाईच अनगरच्या नगराध्यक्ष होणार, न्यायालयात नेमके काय घडले?
2
'ब्लॅक फ्रायडे' म्हणजे काळा शुक्रवार...! मग भरमसाठ डिस्काऊंट देऊन साजरा का करतात कंपन्या...? 
3
दत्त जयंती २०२५: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण कसे कराल? पाहा, नियम-योग्य पद्धत
4
बिहार काँग्रेसच्या पराभवाची फाईल दिल्लीत उघडणार; ६१ उमेदवार जिल्हावार अहवाल सादर करणार
5
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
6
भारताला २० वर्षांनी पुन्हा मान! शताब्दी 'राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०३०' चे यजमानपद या शहराच्या पारड्यात...
7
मोठी बातमी! २ कोटी लोकांचे आधार क्रमांक कायमचे बंद झाले; UIDAI ने सुरु केली मोहिम...
8
Cyclone Senyar: 'सेन्यार'ने वेग घेतला! दक्षिण आणि पूर्व किनाऱ्यावर ७२ तास राहणार मोठा धोका
9
Pune Crime: "तिच्या बेडरुममध्ये झोपवलं आणि..."; कोल्हापुरातील व्यक्तीसोबत पुण्यातील महिलेने काय काय केलं?
10
१० रुपयांपेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, झटक्यात २०% वाढला भाव; खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड
11
सात जन्माच्या साथीदारानेच केली क्रूरता! पतीमुळे ४ वर्षांच्या चिमुकल्याची आई ९ महिने तडफडत राहिली.. 
12
निवडणूक अधिकाऱ्यांना धोका, आयोगाने बंगाल पोलिसांना पत्र लिहिले; त्या घटनेची आठवून करून दिली
13
सोनिया जी, राहुल जी आन् मी..., कर्नाटक सत्तासंघर्षावर खर्गेंचे मोठे सेंकत! पुढचे 48 तास महत्वाचे; "200% 'तेच' CM होणार"
14
कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय; रेअर अर्थ मॅग्नेट उत्पादनाला भारतात मोठी गती मिळणार
15
मायक्रोसॉफ्टचा बाजार उठणार की काय? गुगल कॉम्प्युटर, लॅपटॉपसाठी आणतेय ऑपरेटिंग सिस्टीम...
16
टीम इंडियाचा दबदबा संपत चाललाय, काही जण तर..; लाजिरवाण्या पराभवानंतर हर्षा भोगलेंनी सुनावलं
17
पंडित देशमुख खुनाचा मुद्दा २० वर्षांनंतर प्रचारात, मोहोळच्या देशमुखांसोबत काय घडलं होतं?
18
'थोडी वाट पाहा, फोन करतो', मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेदरम्यान राहुल गांधींचा डीके शिवकुमार यांना मेसेज
19
एकनाथ शिंदे सत्ता मिळवून दिघे साहेबांचे स्वप्न साकारणार की गणेश नाईक पुन्हा दूर ठेवणार?
20
IND vs SA : गौतम गंभीरचा राजीनामा द्यायला नकार! म्हणाला, "मी जिंकवलेल्या मालिका आठवा..!!"
Daily Top 2Weekly Top 5

पातूर कृषी उत्पन्न बाजार समिती विकासाच्या प्रतीक्षेत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:14 IST

पातूर : पातूर येथे १९७२ मध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती स्थापन करण्यात आली. जवळपास अर्धशतक स्थापनेला झाले. परंतु कृषी ...

पातूर : पातूर येथे १९७२ मध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती स्थापन करण्यात आली. जवळपास अर्धशतक स्थापनेला झाले. परंतु कृषी उत्पन्न बाजार समितीचा विकास तर सोडाच बाजार समितीला जमीन विकण्याची वेळ आली आहे. आतापर्यंत ३५ अडते व जवळपास १५० व्यापाऱ्यांना व्यापारासाठी परवाना दिला आहे.

परिसरातील शेतकरी मोठ्या बाजारपेठा जवळ असल्यामुळे शेतमाल आणत नाहीत. नाफेड खरेदी सुरू झाल्यामुळे हरभरा तूर खरेदीवर सेस मिळत नाही. फळे-भाजीपाला सुद्धा नियमनमुक्त झाल्यामुळे सेस मिळत नाही. पर्यायाने उत्पादनात घट होऊन पायाभूत सुविधाही शेतकऱ्यांना पुरविण्यात बाजार समिती असमर्थ ठरत आहे. यामुळे जवळपास अर्धशतक उलटूनही कृषी उत्पन्न बाजार समिती विकासाच्या प्रतीक्षेत आहे.

फोटो:

पायाभूत सुविधेचा अभाव

कृषिमाल आणणाऱ्या शेतकऱ्यांना पायाभूत सुविधा पुरविणे हे बाजार समितीचे कर्तव्य आहे. परंतु शेतकऱ्याचा माल ठेवण्यासाठी गोडाऊन नाही, टीन शेड आहेत ती अपुरी पडत आहेत. व्यापाऱ्यांसाठी पक्की दुकाने नाहीत, शेतकऱ्यांसाठी शिदोरी घर नाही. शेतकऱ्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. शौचालयांची अवस्था दयनीय झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची कुचंबणा होत आहे

===Photopath===

300521\3347img-20210530-wa0177.jpg

===Caption===

पातूर कृषी उत्पन्न बाजार समिती