शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
2
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
3
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
4
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सतारा टोल रोड प्रोजेक्ट
5
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
6
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
7
रात्रभर नोटा जाळल्या, तरीही पैसे संपले नाहीत; अधीक्षक अभियंता निघाला काळ्या धनाचा कुबेर!
8
Video : उत्तराखंडमधील चमोलीत मध्यरात्री ढगफुटी! थरालीत कहर, अनेक घरं ढिगाऱ्याखाली; लोकही बेपत्ता!
9
Tarot Card: पुढच्या आठवड्यात येणार गणपती बाप्पा, कुठल्याही परिस्थितीत, तोच दाखवेल मार्ग सोप्पा
10
एकावर एक बोनस शेअर देणार HDFC Bank, रेकॉर्ड डेट येत्या काही दिवसांत; गुंतवणूक करणं योग्य ठरेल?
11
फडणवीस-शिंदे-पवारांची 'वर्षा' बंगल्यावर दीडतास खलबते; तीन पक्षांमधील समन्वयावर चर्चा
12
कुठे मिळेल सर्वाधिक व्याज? बँक FD vs पोस्ट ॲाफिस RD; पाहा ५ वर्षाचा संपूर्ण हिशोब, कोण आहे खरा किंग?
13
'माझ्या जीवाला धोका, अनुचित प्रकार घडल्यास सपा जबाबदार' महिला आमदाराचं अखिलेश यादव यांना पत्र
14
CM फडणवीस-राज ठाकरेंमध्ये ५५ मिनिटे केवळ रस्ते-पार्किंगवर चर्चा? दया कुछ तो ‘राज’ की बात है...
15
डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा, 'फार्मा'नंतर आता या क्षेत्रावरही लावणार टॅरिफ; भारतावर काय परिणाम होणार?
16
‘चाकरमानी’ नव्हे तर आता ‘कोकणवासीय’ म्हणावे; अजित पवारांचे निर्देश, लवकरच शासन परिपत्रक
17
१८ वर्षे असते राहु महादशा, ‘या’ राशींना लॉटरी लागते; श्रीमंती-सुबत्ता लाभते, कल्याणच होते!
18
यंदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवात माजी राष्ट्रपती कोविंद मुख्य अतिथी
19
हरित इंधनात रूपांतर करण्यासाठी बेकरींना एक वर्षाची मुदतवाढ नाही; १२ बेकरींचा अर्ज फेटाळला
20
‘बेस्ट पतपेढी’ अपयशानंतर सामंतांनी दिला राजीनामा; पराभव का झाला ते कारणही सांगितलं

भाजीपाल्याच्या हातगाड्यांमुळे अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:14 IST

अकोला : कोरोनामुळे बहुतांश नागरिक भाजीपाला व्यवसायाकडे वळले आहे. अनेक नागरिकांनी भाजीपाल्याच्या हातगाड्या सुरू केल्या आहे. बरेचसे भाजीपाला विक्रेते ...

अकोला : कोरोनामुळे बहुतांश नागरिक भाजीपाला व्यवसायाकडे वळले आहे. अनेक नागरिकांनी भाजीपाल्याच्या हातगाड्या सुरू केल्या आहे. बरेचसे भाजीपाला विक्रेते शहरातील सिंधी कॅम्प चौकात गर्दी करीत आहे. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.

बसस्थानकात कोरोना टेस्ट

अकोला : कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी काळजी घेणे गरजेचे आहे. शहरातील बसस्थानकात वाढती गर्दी पाहता येथे प्रवाशांची कोरोना टेस्ट करण्यात येत आहे.

अकोट, अकोला तालुक्यात कमी पाऊस

अकोला : जिल्ह्यात बहुतांश तालुक्यात अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. अकोट तालुक्यात ३१.० मिमी तर अकोला तालुक्यात ५६.३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. ही जिल्ह्यात सर्वाधिक कमी नोंद आहे.

सोमवारी दिवसभर पावसाची उघडीप

अकोला : शहरात रविवारी रात्री दीड तास दमदार पाऊस झाल्यानंतर सोमवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते; मात्र पावसाने विश्रांती घेतली. वातावरणात उकाडा जाणवत होता.

पावसाळी साहित्य खरेदीसाठी गर्दी

अकोला : ग्रामीण भागातील नागरिक घरांवर ताडपत्री तसेच प्लॅस्टिक टाकण्याच्या कामाला लागले आहे. त्यामुळे सध्या या दुकानांमध्ये गर्दी होत असून, काही व्यावसायिक अव्वाच्या सव्वा दर लावत आहे.

सोशल डिस्टन्स केवळ नावालाच

अकोला : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्स ठेवणे अत्यावश्यक आहे; मात्र नागरिक ऐकण्याच्या मन:स्थितीत नाही. दुकानांमध्ये सोशल डिस्टन्स न पाळता खरेदी केली जात आहे.

नागरिकांचे आरोग्य धोक्यात

अकोला : मागील काही दिवसांपासून येणाऱ्या पावसामुळे शहरातील काही भागात पाणी साचले आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. दवाखान्यातही रुग्णसंख्येत वाढ झाली.

अग्रसेन चौकातील खड्ड्यांमुळे वाहनधारक त्रस्त

अकोला : येथील रेल्वे स्टेशन मार्गावरील अग्रसेन चौकातील रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. सध्या परिसरातील पाणी रस्त्यावरून वाहत असल्याने येथे चिखल साचला आहे.

वातावरणातील बदलामुळे अनेकांना सर्दी, खोकला

अकोला : कोरोनाचे संकट डोक्यावर असतानाच आता वातावरणातील बदलामुळे सर्दी-खोकला-ताप यासारखी काही नागरिकांना लक्षणे दिसून लागली आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये सध्या भीतीचे वातावरण आहे.

८० ते १०० मिमी पाऊस पडल्यावरच पेरणी करा!

अकोला : खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांनी पेरणी करताना काळजी घेणे आवश्यक आहे. पेरणी केलेले बियाणे उगवण्यासाठी जमिनीत पुरेसा ओलावा असणे आवश्‍यक असते, त्यासाठी शेतकऱ्यांनी ८० ते १०० मिमी पाऊस पडल्याशिवाय म्हणजे जमिनीत ओलावा असल्याशिवाय पेरणी करू नये, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.