शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
6
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
7
१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!
8
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
9
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
10
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
11
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
12
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
13
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
14
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
15
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
16
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
17
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
18
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
19
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
20
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल

शेतकरी आत्महत्यांचा आलेखही वाढताच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:17 IST

विदर्भातील शेतकरी हा नेहमीच विवंचनेत आयुष्य कंठत आला आहे. कधी कर्जाचा डोंगर तर कधी मुलीच्या हुंड्याची काळजी त्याला सतत ...

विदर्भातील शेतकरी हा नेहमीच विवंचनेत आयुष्य कंठत आला आहे. कधी कर्जाचा डोंगर तर कधी मुलीच्या हुंड्याची काळजी त्याला सतत सतावत आली आहे. त्यातच नापिक व अवर्षण पाचवीला पुजले आहे अशी स्थिती. निसर्ग साथ देत नाही व सरकार मदत करत नाही यामुळे चिंतेत पडलेल्या हजारो शेतकऱ्यांनी अखेर चिता जवळ केली. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे हे धगधगते वास्तव समोर आल्यानंतर सरकारने पॅकेज पासून तर कर्जमाफीपर्यंत पाऊल उचलेपर्यंत अनेक शेतकऱ्यांच्या आहुत्या गेल्या होत्या. पॅकेजची मलमपट्टी करूनही आत्महत्या काही थांबल्या नाहीत

बाॅक्स

19 मार्च 1986 या दिवशी चिल-गव्हाण (यवतमाळ) चे शेतकरी साहेबराव करपे या शेतकऱ्याने जगणे असह्य झाल्यामुळे संपूर्ण कुटुंबासह आत्महत्या केली होती. पती-पत्नी आणि चार मुलांचे शव एका खोलीतून काढण्यात आले तेंव्हा सारा महाराष्ट्र हादरला होता. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी एक पत्र लिहिले होते. त्यात त्यांनी शेतकऱ्यांच्या बिकट परिस्थितीचे वर्णन केले होते आणि सरकारने शेतकऱ्यांचे जगणे सुसह्य व्हावे म्हणून गंभीरपणे उपाययोजना करण्याचे सुचवले होते.

काेट

माझे वडील हरिदास रतन इंगळे यांनी नापिकीला कंटाळून आत्महत्या केली शासनाने आमच्या परिवाराला मदत केली. आता आम्ही आमच्या एक एकराच्या तुकड्यावर आईसह उदरनिर्वाह करीत आहे

अमर इंगळे चोहोगाव