शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा
2
सरकारच्या एक निर्णयाने अडचणीत आली ₹6,98,44,77,87,200 ची कंपनी; कोण आहेत ड्रीम-11 चे मालक हर्ष जैन? अंबानी कुटुंबाशी खास नातं!
3
Nikki Murder Case : हुंड्यासाठी निक्कीला जाळून मारलं; पती, सासूनंतर आता दीर आणि सासऱ्यालाही अटक
4
Latur Crime: लातूर हादरले! नदीत सापडलेल्या सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह; घटना समोर कशी आली?
5
TCS ते इन्फोसिस-विप्रोपर्यंत IT कंपन्यांचे शेअर्स रॉकेट; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; का आली अचानक तेजी?
6
"रीलस्टार म्हणजे अभिनेते नाहीत", हास्यजत्रेत प्रसाद ओकचं वक्तव्य; धनंजय पोवार म्हणाला...
7
भाजपा राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी 'बडा' मंत्री शर्यतीत, दोन वर्षांनी घेतली मोहन भागवतांची भेट
8
जगद्गुरू रामभद्राचार्यांनी प्रेमानंद महाराजांना दिले खुले आव्हान; 'संस्कृताचा एक श्लोक तरी...'
9
Bigg Boss 19 : "वाटलं नव्हतं बिग बॉसची ऑफर येईल...", मराठमोळ्या प्रणित मोरेला अजूनही बसत नाहीये विश्वास
10
'बिग बॉस १९' मध्ये काही आठवड्यांसाठीच दिसणार सलमान खान? चाहत्यांमध्ये निराशा
11
तीन महत्त्वपूर्ण निर्णयांमुळे सर्वोच्च न्यायालय अडचणीत, अलाहाबाद प्रकरणी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी अखेर केला हस्तक्षेप
12
हरितालिका २०२५: हरितालिकेचे व्रत कुणी करू नये? पाहा, महती, महात्म्य, महत्त्व अन् मान्यता
13
SBI केवळ या नंबर्सवरुन करतं ग्राहकांना फोन; अन्य कोणत्याही क्रमांवरुन कॉल आल्यास व्हा सावध, काय आहे प्रकरण?
14
ड्रीम-11ने भारतीय संघाची स्पॉन्सरशिप सोडली! आशिया कपपूर्वीच BCCI ला मोठा धक्का; किती पैसा मिळायचा?
15
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
16
'किंग कोहली' परत येतोय... ऑस्ट्रेलियाची धुलाई करण्यासाठी विराटची 'लॉर्ड्स'वर नेट प्रॅक्टिस
17
महालक्ष्मी योगात हरितालिका व्रत २०२५: पूजनाची सोपी पद्धत, शुभ मुहूर्त; स्वर्णगौरीची कहाणी
18
२ शेअर्सवर मिळणार २५ मोफत! 'या' ८ कंपन्या देणार बोनस शेअर्स, वाचा रेकॉर्ड डेटची माहिती
19
Share Market Opening 25 August, 2025: शेअर बाजाराची जबरदस्त सुरुवात; मोठ्या तेजीसह उघडले 'या' कंपन्यांचे शेअर्स
20
१७ चौकार, पाच षटकार.. १४२ धावांचा धमाका; ऑस्ट्रेलियन 'हेड'मास्तरांनी घेतली आफ्रिकेची शाळा

नागरिकांच्या सुरक्षेसाठी अकाेला पाेलीस दलाचे नवे आयाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:17 IST

अकाेला : चाेरी, खून, दराेडा, दाेघांमधील वाद, फसवणूक, काैटुंबिक कलह यासारख्या घटना घडल्यानंतर गुन्हे दाखल करणे, त्याचा शाेध घेणे ...

अकाेला : चाेरी, खून, दराेडा, दाेघांमधील वाद, फसवणूक, काैटुंबिक कलह यासारख्या घटना घडल्यानंतर गुन्हे दाखल करणे, त्याचा शाेध घेणे व तपास करणे हे पाेलिसांचे मुळ कर्तव्य आहे. मात्र केवळ कर्तव्य पार पाडून जबाबदारी पूर्ण झाली अशीच बहुधा वागणूक काही पाेलिसांची असते. मात्र पाेलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अकाेला पाेलीस दलाच्या कामकाजात प्रचंड बदल करीत नवे आयाम प्रस्थापित केल्याचे वास्तव आहे. अत्याधुनिक साेयी-सुविधांचा त्यांनी पाेलीस दलाच्या फायद्यासाठी वापर करून कम्युनिटी पाेलिसिंग सुरू केली. त्यामुळे अकाेला पाेलिसांची प्रतिमा माेठ्या प्रमाणात उंचावली असून कामकाजातही गती आली आहे. एवढेच नव्हे तर केवळ काहीच पाेलीस अधिकारी व कर्मचारी काम करतात. इतर काही जण कुचराई करीत असल्याची नेहमीचीच ओरड थांबविण्यासाठी त्यांनी नेल्सन पद्धतीचा अवलंब करीत प्रत्येक पाेलीस अधिकारी व कर्मचाऱ्यास समान काम हा फाॅर्म्यूला वापरल्याने कामचुकार अधिकारी, कर्मचाऱ्यांची झाेप उडाली आहे. अकाेला पाेलीस दलात कधी नव्हे ते बदल करून त्यांनी प्रत्येक पाेलीस अंमलदाराला कामाला लावले आहे.

पेंडिंग गुन्ह्यांची समस्या संपली

शहरासह जिल्ह्यात वाढलेली गुन्हेगारी व गुन्हे यामुळे पाेलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला. ही ओरड नेहमी व्हायची, मात्र पाेलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी नवनवीन फंडे वापरत अधिकाऱ्यांची कामे करण्याची पद्धत बदलून पेंडिंग गुन्ह्यांचा निपटाराच केला आहे. त्यामुळे वर्षानुवर्षापासून कामाचा ताण वाढल्याची सुरू असलेली ओरड त्यांनी बंदच केली आहे. गुन्हा पेंडिंग आहे, तपास सुरू आहे या विषयाला पाेलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्यामुळे पूर्णविराम मिळाला आहे.

मूल्यांकन पद्धतीमुळे कामकाज सुधारले

तक्रारकर्त्यांना याेग्य ती वागणूक मिळावी, तसेच प्रत्येक पाेलीस ठाण्याच्या कामकाजात सुधारणा व्हावी, नागरिकांना गुणवत्तापूर्ण सेवा देण्यासाठी पाेलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या संकल्पनेतून प्रथमच पाेलीस ठाण्यांची मूल्यांकन पद्धत सुरू करण्यात आली. त्यासाठी एक पथक गठित करून प्रत्येक पाेलीस स्टेशनच्या कामगिरीचे मूल्यांकन करण्यात येते. दर महिन्याला जिल्ह्यातील तीन पाेलीस ठाण्यांना टाॅप थ्री पाेलीस स्टेशन म्हणून गाैरविण्यात येत आहे.