शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

मूर्तिजापूर : तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई द्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:20 IST

मूर्तिजापूर : तालुक्यात गत तीन दिवसांपूर्वी मुसळधार पाऊस झाल्याने तालुक्यातील नद्या-नाल्यांना पूर आला होता. त्यामुळे नदीकाठच्या शिवारात पाणी शिरल्याने ...

मूर्तिजापूर : तालुक्यात गत तीन दिवसांपूर्वी मुसळधार पाऊस झाल्याने तालुक्यातील नद्या-नाल्यांना पूर आला होता. त्यामुळे नदीकाठच्या शिवारात पाणी शिरल्याने खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले आहे तसेच तालुक्यात अनेक गावांतील घरांची पडझड झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांसह शेतकरी संकटात सापडला आहे. तालुक्यातील अतिवृष्टी नुकसानग्रस्त गावांचा सर्व्हे करून तत्काळ भरपाई देण्याची मागणी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी उपविभागिय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनानुसार, नदीकाठच्या शिवारात, गावामधे पाणी शिरल्यामुळे पिकांचे व घरांचे नुकसान झाले आहे. जीवनावश्यक वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कोरोनाच्या संकटामुळे हतबल असतानाच शेतकऱ्यांनी पैशांची जुळवाजुळव करुन, बँकेचे कर्ज काढून पेरणी केली. सुरुवातीला पावसाने दडी मारल्याने काही शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. सद्या शेतकऱ्यांची पिके घरात येण्याची वेळ असतानाच अस्मानी संकटामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. तालुक्यातील अतिवृष्टी नुकसानग्रस्त गावांचा तत्काळ सर्व्हे व पंचनामा करण्याचा आदेश देऊन आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.

निवेदन देताना यांची उपस्थिती

निवेदन आ. हरीश पिंपळे यांच्या मार्गदर्शनात देण्यात आले.

यावेळी भाजप तालुकाध्यक्ष भूषण कोकाटे, भाजप शहराध्यक्ष रितेश सबाकजर, कमलाकर गावंडे, युवामोर्चा तालुकाध्यक्ष पप्पू पाटील मुळे, राजेंद्र इंगोले, विजय डोईफोडे, धनंजय ढोक, संदीप जळमकर, अमोल पिंपळे, साहेबराव राऊत, कुलदीप सदार, नीलेश वानखडे, विशाल सिंहे, मधुकरराव अव्वलवार, मंगेश पाचडे, गणेश ढाकरे, पद्माकर पाचडे, राजाभाऊ देशमुख, डॉ. वडुरकर, दिग्विजय गाडेकर, पवन भटकर, संतोष तळेकर, प्रमोद टाले, अभय पांडे, अर्पित गावंडे, अतुल टाले, अतुल इंगोले, योगेश फुरसुले, गणेश ठाकरे, ज्ञानेश महामुने यांची तसेच भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.