शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

सिंचनासाठी सोडले मोर्णा कालव्याचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:25 IST

मोर्णा प्रकल्पावरून उजवा आणि डावा असे दोन कालवे काढलेले आहेत. उजव्या कालव्याचे यापूर्वीच पाणी सोडले आहे. दोन्ही कालव्याच्या खाली ...

मोर्णा प्रकल्पावरून उजवा आणि डावा असे दोन कालवे काढलेले आहेत. उजव्या कालव्याचे यापूर्वीच पाणी सोडले आहे. दोन्ही कालव्याच्या खाली अंदाजे १९५० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येते. त्यामधून डाव्या कालव्याखाली जवळपास ७०० ते ७५० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आहे. यावर्षी मोर्णा प्रकल्प हा १०० टक्के भरला असल्यामुळे रब्बीसह उन्हाळी पिकांसाठीही पाणी मिळणार असल्याचे निश्चित झाले आहे. भंडारज येथे ८ नंबरचा मायनर असून, सदर पाणी हे कालव्याच्या शेवटच्या टोकापर्यंत देण्यात आले आहे. सद्य:स्थितीत प्रकल्पामध्ये पाण्याचा मुबलक साठा असल्यामुळे कालव्याखालील अपेक्षित असलेल्या संपूर्ण क्षेत्राला पाणी देण्यात आले आहे. कालव्याला पाणी सोडण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले असून, या पाण्यामुळे सदर गावातील पाण्याची पातळी कायम राहण्यास मदत होणार आहे. अर्थातच उन्हाळ्यात पाणीटंचाईची समस्या भासणार नाही, अशी प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे.