शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
2
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
3
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
4
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
5
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
6
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
7
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
8
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
9
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
10
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
11
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
12
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
13
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
14
पावसाची उसंत पण धरणाातून पाण्याचा विसर्ग; नद्या आल्या रस्त्यांवर, पुराचा विळखा अजूनही घट्ट
15
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
16
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
17
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
18
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
19
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
20
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा

महिनाभरात चौघांच्या मृत्यूनंतरही यंत्रणा झोपेत

By admin | Updated: September 13, 2014 01:10 IST

डेंग्यूच्या नियंत्रणासाठी अकोला आरोग्य विभागाकडून उपाययोजना शून्य

अकोला - वातावरणातील बदलामुळे जिल्हय़ात डेंग्यू व डेंग्यूसदृश तापाचा उद्रेक झाला असून, गत एक महिन्याच्या कालावधीत जिल्हय़ातील चार जणांचा मृत्यू झाला आहे. संपूर्ण जिल्हा डेंग्यूसदृश तापाच्या विळख्यात असतानाही आरोग्य विभागाकडून मात्र कुठल्याही उपाययोजना करण्यात येत नसल्याचे वास्तव आहे. पावसाळय़ातील पाण्यामुळे प्रचंड साचलेली घाण आणि डबक्यांमधील पाण्यामध्ये डासांची मोठय़ा प्रमाणात होत असलेली उत्पत्ती डेंग्यू व डेंग्यूसदृश तापाचे सर्वात मोठे कारण असल्याची माहिती आहे. गत काही दिवसांपासून जिल्हय़ात पसरलेली डेंग्यूसदृश तापाची साथ अद्यापही कायम असून, गत एक महिन्याच्या कालावधीत या आजाराने जिल्हय़ातील चौघांचा बळी घेतला आहे. डेंग्यूच्या आजारावर नियंत्रणासाठी आरोग्य विभागाचे प्रयत्न अपुरे पडत असल्याचा आरोग्य डेंग्यूसदृश तापाची लागण झालेल्या गावातील नागरिकांनी केला आहे. डेंग्यूसदृश तापाच्या या व्हायरलमुळे नेमका कशाप्रकारे औषधोपचार करावा, याबाबत डॉक्टरही संभ्रमात पडले असून, यावर आरोग्य विभागाने गांभीर्याने विचार करण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया तज्ज्ञ डॉक्टरांनी ह्यलोकम तह्णशी बोलताना दिली. संततधार पाऊस आणि तळपत्या उन्हामुळे साथीच्या आजारांमध्ये वाढ झाली असून, रुग्णालयांमध्ये प्रचंड गर्दी वाढली आहे.