शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

बाजार समित्या बंद; उन्हाळी भुईमूग, कांदा पडून !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:18 IST

कोरोनाचा उद्रेक सुरूच आहे. त्यामुळे ब्रेक द चेनअंतर्गत जिल्ह्यात कडक संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या कडक निर्बंधांच्या काळात ...

कोरोनाचा उद्रेक सुरूच आहे. त्यामुळे ब्रेक द चेनअंतर्गत जिल्ह्यात कडक संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या कडक निर्बंधांच्या काळात जिल्ह्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्या आणि भाजी मार्केट, आठवडी बाजार बंद ठेवण्यात आले आहेत. याचा मोठा परिणाम शेतकऱ्यांवर होताना दिसत आहे. कृषी अवजारे, कृषी सेवा केंद्र व शेतातील उत्पादनाशी संबंधित दुकाने पूर्णपणे बंद आहे. तथापि, शेतकऱ्यांना आवश्यक त्या वस्तूंचा पुरवठा घरापर्यंत तसेच बांधापर्यंत करण्याची जबाबदारी ग्रामपंचायत स्तरावर संबंधित कृषी सेवक व तालुका स्तरावर संबंधित कृषी अधिकाऱ्यांवर देण्यात आली आहे. बाजार समित्या बंद असल्याने माल विक्रीची अडचण निर्माण झाली आहे. उन्हाळी पिकाची लागवड केलेल्या शेतकऱ्यांचा माल घरीच पडून आहे. समोर खरीप हंगाम असल्याने शेतकऱ्यांना पैशाची गरज आहे. त्यात माल विकता येत नसल्याने खरिपाची पेरणी करावी तरी कशी? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

--बॉक्स--

दररोज होती सहा-सात हजार क्विंटल आवक

कडक संचारबंदीआधी शहरातील बाजार समितीमध्ये दररोज सहा-सात हजार क्विंटल मालाची आवक होती; परंतु बाजार समिती बंद असल्याने ही आवक बंद आहे. यामध्ये हरभरा, तूर, सोयाबीनची सर्वाधिक आवक होती.

--बॉक्स--

जिल्ह्यातील बाजार समित्या बंद असल्याने भुईमूग व उन्हाळी सोयाबीन पडून आहे. खरिपाच्या तयारीसाठी भांडवलाची गरज आहे. माल विक्री करता येत नसल्याने अडचण होत आहे.

- किशोर नागरे, शेतकरी