शहरं
Join us  
Trending Stories
1
CM फडणवीस-राज ठाकरेंमध्ये ५५ मिनिटे केवळ रस्ते-पार्किंगवर चर्चा? दया कुछ तो ‘राज’ की बात है...
2
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
3
गणेशभक्तांसाठी राष्ट्रीय महामार्गावर प्रत्येक १५ किलोमीटरवर सुविधा केंद्र
4
आजचे राशीभविष्य : शनिवार, २३ ऑगस्ट २०२५; आज विविध क्षेत्रातून फायदा होईल, शारीरिक व मानसिक दृष्टया आनंदी आणि स्वस्थ राहाल
5
लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना
6
विशेष लेख: ५० रुपयांत कोट्यवधी जिंका? - आता विसरा ! ऑनलाइन मनी गेम्सच्या 'जुगारा'वर बंदी
7
भर पावसात गर्भवतीला घेऊन निघाली रुग्णवाहिका; वाटेतच कळा अन् डॉक्टरांनी घेतला स्तुत्य निर्णय
8
लेख: आपला गाढवपणा सोडून गाढवे का जपली पाहिजेत? आता गर्दभ संगोपनाचे प्रयत्न झालेत सुरू
9
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
10
आजचा अग्रलेख: तेलुगू की तामिळ? भारतीय राजकारणाचा उत्तरेकडून दक्षिणेकडे सरकणारा लंबक
11
प्रवाशांच्या हालअपेष्टा पाहून आम्हाला वेदना होतात...; कामातील दिरंगाईने हायकाेर्ट नाराज
12
मराठा समाजप्रश्नी मंत्रिमंडळ उपसमितीची पुनर्रचना; अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे-पाटील
13
परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा आराेप करणाऱ्या बिल्डरवर फसवणूकीचा गुन्हा; अग्रवाल बंधू अटकेत
14
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अखेर ‘एसआयटी’ची स्थापना; अनेक दिवसांच्या मागणीला यश
15
मुंबईकरांचा प्रवास खड्ड्यात अन् सरकार ‘खो-खो’त मग्न; विचार न करता टोलमाफीचा निर्णय
16
अन्यायकारक वाटल्यास वेगळे लढण्याची मुभा हवी; कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊनच निर्णय
17
६१ कोटींच्या सायबर गुन्ह्यांचा पर्दाफाश; १२ जण जेरबंद; मुंबई पोलिस गुन्हे शाखेची कारवाई
18
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
19
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
20
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?

शेतीवादाची अनेक प्रकरणे प्रलंबित

By admin | Updated: May 31, 2014 21:55 IST

बार्शीटाकळी तालुक्यातील शेताच्या वादासंदर्भातील अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत.

सायखेड: बार्शीटाकळी तालुक्यातील शेतकर्‍यांची शेताच्या वादासंदर्भातील अनेक प्रकरणी तहसिल कार्यालय व उपविभागीय अधिकारी कार्यालय तसेच दिवानी व फौजदारी न्यायालयात प्रलंबित आहेत. काही शेतकर्‍यांना तर ही प्रकरणे निकाली निघण्यासाठी वर्षानूवर्षे प्रतिक्षा करावी लागते. शेत रस्त्यांचा वाद, शेती हडपणे, बनावट दस्तावेजांच्या आधारे शेतीवर ताबा मिळविणे, सावकारी व्यवहारात अडकलेली शेती, शेतीची मोजणी अशी अनेक महसुली प्रकरणे संबंधित विभागा प्रलंबित आहेत. न्याय मिळविण्यासाठी शेतकर्‍यांना वारंवार या कार्यालयांची उंबरठे झिजवावी लागतात. त्यामुळे या शेतकर्‍यांना आर्थीक झिजही सहन करावी लागते. आजपर्यंत शेतीच्या वादातून घराघरात वाद झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. या वादांचा उद्रेक होऊन त्याचे पर्यवसण हाणामारीत होते. या वादातून हत्या झाल्याचीही उदाहरणे आहेत. या शेती संबंधीत वादांची अनेक प्रकरणे प्रलंबित असल्यामुळे शेतकर्‍यांना न्याय मिळविण्यासाठी अनेक वर्षे प्रतिक्षा करावी लागते. यात वेळ व पैसा दोन्हीचे नुकसान होते. ऐन पेरणीच्या हंगामात ही प्रकरणे निकाली निघण्याची आशा शेतकर्‍यांना असते परंतु त्यांचा पदरी निराशाच पडते. अशी प्रलंबित प्रकरणे त्वरीत निकाली काढण्यासाठी शासनाने महसुल विभागास आदेश द्यावेत, अशी मागणी शेतकर्‍यांकडून होत आहे.