शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
2
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
3
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
4
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
5
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
6
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
7
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
8
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
9
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
10
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
11
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
12
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
13
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
14
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
15
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
16
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
17
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
18
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
19
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
20
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती

‘महाबीज’च्या सोयाबीन बियाण्याचा पुरवठा कमी

By admin | Updated: June 1, 2014 00:54 IST

अकोला जिल्ह्यासाठी ३५ हजार क्विंटल सोयाबीन बियाण्याची मागणी; पुरवठा केवळ ५ हजार ८00 क्विंटल.

अकोला : येत्या खरीप हंगामात जिल्ह्यासाठी ३५ हजार क्विंटल सोयाबीन बियाण्याची मागणी कृषी विभागामार्फत महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाकडे (महाबीज) करण्यात आली; प्रत्यक्षात आतापर्यंत मागणीच्या तुलनेत ह्यमहाबीजह्णकडून केवळ ५ हजार ८00 क्विंटल सोयाबीन बियाण्याचा पुरवठा करण्यात आला आहे. त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामात महाबीजकडून जिल्ह्यात सोयाबीन बियाण्याचा पुरवठा कमी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यावर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील पेरणीचे प्रस्तावित क्षेत्र, बियाणे-खतांची मागणी यासंदर्भात कृषी विभागामार्फत नियोजन करण्यात आले. त्यानुसार जिल्ह्यासाठी एकूण ७५ हजार ८४ क्विंटल सोयाबीन बियाण्यांची मागणी कृषी विभागामार्फत करण्यात आली. त्यामध्ये ३५ हजार क्विंटल बियाण्याची मागणी महाबीजकडे करण्यात आली. मात्र खरीप हंगाम तोंडावर आला असतानाच, मागणीच्या तुलनेत शनिवार, ३१ मे पर्यंत महाबीजकडून केवळ ५ हजार ८00 क्विंटल सोयाबीन बियाण्याचा पुरवठा करण्यात आला आहे. जिल्ह्यासाठी आतापर्यंत महाबीजकडून सोयाबीन बियाण्याचा झालेला अत्यल्प पुरवठा लक्षात घेता, यावर्षीच्या खरीप हंगामात महाबीजकडून सोयाबीन बियाण्याचा पुरवठा कमी होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.