शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

महा कृषी ऊर्जा अभियानाचा प्रारंभ; शेतकऱ्यांना सौरकृषी पंप कोटेशनचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2021 17:02 IST

Akola News महाराष्ट्र शासन व महावितरण कंपनीच्यावतीने महा कृषी ऊर्जा अभियानअंतर्गत दरवर्षी एक लाख याप्रमाणे सौरकृषी पंप देण्याचे धोरण आहे.

ठळक मुद्दे या धोरणाचा प्रारंभ मंगळवारी करण्यात आला आहे. पाच शेतकऱ्यांना सौरकृषी पंप कोटेशनचे वाटप करण्यात आले.

अकोला : शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देत महाराष्ट्र शासन व महावितरण कंपनीच्यावतीने महा कृषी ऊर्जा अभियानअंतर्गत दरवर्षी एक लाख याप्रमाणे सौरकृषी पंप देण्याचे धोरण आहे. या धोरणाचा प्रारंभ मंगळवारी करण्यात आला आहे. याच अभियानअंतर्गत शेतकरी प्रकाश तायडे चिखलगाव, सुधाकर वाहूरवाघ (साहित-अकोला), शंकर पालवे (पोपटखेड), योगेश केसळे (मूर्तिजापूर) आणि मदन पांडे (निंभी बार्शिटाकळी) अशा पाच शेतकऱ्यांना सौरकृषी पंप कोटेशनचे वाटप करण्यात आले.

विद्युत भवन, अकोला येथे महा कृषी ऊर्जा अभियानाच्या कार्यक्रमात पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या हस्ते या अभियानाचा शुभारंभ झाला. या कार्यक्रमाला महावितरण, अकोला परिमंडलाचे मुख्य अभियंता अनिल डोये, अधीक्षक अभियंता पवनकुमार कछोट यांच्यासह शेतकरी बांधव व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी या अभियानाअंतर्गत पालकमंत्र्यांच्या हस्ते पाच लाभार्थ्यांना सौर कृषिपंप योजनेचे कोटेशन वाटप करण्यात आले.

'कृषिपंप वीज जोडणी धोरण - २०२०' राबविण्यात येत असून, या धोरणात अनधिकृत वीज जोडण्या अधिकृत करणे, तत्काळ नवीन वीज जोडणी देणे, तसेच कृषिपंपाच्या थकबाकीवर ६७ टक्क्यांपर्यंत माफी देऊन वसूल झालेल्या वीज बिलाच्या ६६ टक्के रक्कम ही त्या जिल्ह्याची वीज यंत्रणा सक्षमीकरणाकरिता वापरण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक पेठकर यांनी केले. दरम्यान, अकोला तालुक्यातील (पांढरी खरप) येथील अंध शेतकरी केशराव भीमराव गायकवाड यांना वीज जोडणी देण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल अकोला ग्रामीण उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता एस. पी. केनेकर यांचा पालकमंत्री ना. कडू यांनी सन्मान केला.

 

टॅग्स :AkolaअकोलाmahavitaranमहावितरणBacchu Kaduबच्चू कडू