शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

शेतकऱ्यांवरील होणारा अन्याय सहन करणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:14 IST

पीक विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत मिळत आहे. शेतकऱ्यांना हमी दराप्रमाणे रक्कम भरपाई म्हणून द्यायला पाहिजे. परंतु पीक ...

पीक विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत मिळत आहे. शेतकऱ्यांना हमी दराप्रमाणे रक्कम भरपाई म्हणून द्यायला पाहिजे. परंतु पीक विमा कंपनी शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत देऊन थट्टा करीत आहे. हा प्रकार सहन करणार नाही. शेतकऱ्यांवरील अन्याय खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा अकोला जिल्हा अन्याय निवारण संघटनेचे जिल्हा अध्यक्ष उल्हास लहाने यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.

दिलेल्या निवेदनात, मूग, उडीद हे पीक निसर्गाच्या अवकृपेमुळे पूर्णत: जळून गेले आहे. त्यावर पीक विमा कंपनी शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत देत आहे. ही शेतकऱ्यांची थट्टा आहे. वास्तविकता, पीक विमा कंपनीने हमी दराप्रमाणे मदत दिली नाही. तूर पिकाची सुद्धा नियमानुसार नुकसान भरपाई देण्यात आली नाही. सोयाबीन व कपाशीवर बोंड अळीचा प्रकोप आल्याने सोयाबीन व कपाशी पिकाचे नुकसान झाले. यावर्षी पिकाचा हंगाम पूर्णत: तोट्यात गेल्यामुळे पीक विमा कंपनीने आणि शासनाने शेतकऱ्यांना मोबदला द्यावा. शेतकऱ्यांची फसवणूक जिल्हा अन्याय निवारण संघटना सहन करणार नाही. अन्यथा आंदोलन करू, असा इशारासुद्धा अन्याय निवारण संघटनेचे जिल्हाध्यक्ष उल्हास लहाने यांनी दिला आहे.