शहरं
Join us  
Trending Stories
1
थर्टी फर्स्टचा जल्लोष पहाटेपर्यंत! हॉटेल आणि बार पहाटे ५ वाजेपर्यंत सुरू राहणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय
2
Solapur Municipal Corporation Election 2025 : सोलापूरात मोठी राजकीय खेळी! ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखाने ऐनवेळेला भाजपाकडून भरला फॉर्म
3
Stock Market Holiday 2026 List: NSE-BSE नं जारी केली २०२६ ची सुट्ट्यांची यादी; पाहा किती आहेत लाँग वीकेंड्स?
4
Panvel Municipal Election 2026: पनवेलमध्ये 'मविआ'ला झटका! भाजपाचे नितीन पाटील बिनविरोध, मतदानाआधीच तीन ठिकाणी फुललं 'कमळ'
5
संतापजनक! चालत्या कारमध्ये दोन तास लैंगिक अत्याचार, तरुणीला मारहाण; मध्यरात्री रस्त्यावर फेकून दिले
6
“काँग्रेसमुक्त भारतची वल्गना करणारा भाजपा ‘कार्यकर्ता मुक्त भाजपा’ झाला”: हर्षवर्धन सपकाळ
7
लालू यादवांचा मुलगा तेज प्रताप यादव यांची तब्येत अचानक बिघडली, रुग्णालयात दाखल, काय झालं?
8
इंदूरमध्ये दूषित पाण्याचा कहर, विषारी पाण्यामुळे आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू, हजारो जण बाधित
9
DSP संतोष पटेल यांनी 26 वर्षांनंतर फेडले ‘रक्ताचे ऋण’; संतु मास्टरच्या कुटुंबाची जबाबदारी स्वीकारली
10
आईशी भांडली, रागाने घराबाहेर पडली, नराधमाच्या तावडीत सापडली; तरुणीसोबत घडलं भयंकर
11
ऐन मनपा निवडणुकीत मनसेला मोठा धक्का! माजी नगरसेवकांचा पक्षाला रामराम, शिंदे गटात प्रवेश
12
भारत तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था कधी बनणार; पाकिस्तानचा समावेश टॉप १० मध्ये आहे का?
13
आता कितीही धुके असू दे, वेगवान वंदे भारत ट्रेन थांबणार नाही; भारतीय रेल्वेने उचलले मोठे पाऊल!
14
कोण होती तातियाना श्लॉसबर्ग? अमेरिकन माजी राष्ट्राध्यक्षांच्या नातीचा ३५व्या वर्षी मृत्यू
15
वाजत-गाजत आघाडी केली, आता काँग्रेसला डोक्यावर हात मारायची वेळ आली; ‘वंचित’मुळे मोठा धक्का!
16
"अहंकार दुखावल्याने त्याने मलाच सिनेमातून काढून टाकलं...", बॉलिवूड दिग्दर्शकाकडून अक्षय खन्नाची पोलखोल
17
शिंदेसेनेत उफाळली नाराजी; ५०० हून अधिक होते इच्छुक
18
Video: मराठी तरुणाला २ तास डांबल्याचा आरोप, भाईंदर रेल्वेस्टेशनवरील प्रकार, नेमकं काय घडलं?
19
मुंबईत मतदानापूर्वीच दोन प्रभागातून महायुती बाद, प्रभाग क्र. २११ आणि २१२ मध्ये काय घडलं?
20
'मुस्लीम मुंबई' करण्याचं षडयंत्र हिंदू हाणून पाडेल; किरीट सोमय्यांचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण हक्क कायद्याची काटेकोर अंमलबजावणी व्हावी!

By admin | Updated: August 22, 2015 01:03 IST

मेस्टाचे पदाधिकारी व शिक्षण तज्ज्ञांनी मांडले मत.

अकोला: शासनाने शिक्षण हक्क कायदा (आरटीई) केलेला आहे. हा कायदा शिक्षणाची कक्षा उंचावणारा आहे; परंतु हा कायदा केवळ कागदावर आहे. शिक्षण विभागातील कनिष्ठ अधिकारीच नाही तर वरिष्ठ अधिकारीसुद्धा या कायद्याबाबत अनभिज्ञ आहेत.शिक्षण क्षेत्रातील समस्या मार्गी लावण्यासाठी आणि शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी शिक्षण हक्क कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करणे ही काळाजी गरज आहे, असे मत शिक्षण तज्ज्ञांनी व्यक्त केले. शुक्रवारी लोकमतने परिचर्चेचे आयोजन केले होते. या परिचर्चेत सहभागी झालेल्या शिक्षण तज्ज्ञांनी खासगी शाळांबाबतच्या समस्या आणि शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीबाबत त्यांचे मत मांडले. लोकमत परिचर्चेमध्ये महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष प्रदीपसिंह राजपूत, असोसिएशनचे कोषाध्यक्ष प्रशांत गावंडे, सतीश उटांगळे, डॉ. अविनाश गावंडे, डॉ. गजानन नारे आदी सहभागी झाले होते. खासगी शाळांबाबत शासनाने जाचक अटी लादल्या आहेत. २५ टक्के आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश द्यायचा. त्यांचे नाममात्र शुल्क शासन देणार. विजेचे बिल व्यावसायिक दराने भरावे, दुसर्‍या प्रवेश घेताना विद्यार्थ्याला टीसी आवश्यक नाही. शाळा, स्थलांतरण, हस्तांतरण करण्यावर प्रतिबंध यासह इतर जाचक अटी लावल्या आहेत. त्यामुळे शाळा चालविताना खासगी संस्थाचालकांना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. शासनाने शिक्षण हक्क कायदा केलेला आहे; परंतु या कायद्याची अंमलबजावणी न करताच शासन कायद्याचे उल्लंघन करीत आहेत. शिक्षण हक्क कायद्याची अंमलबजावणी व्हाची असे मत या शिक्षण तज्ज्ञांनी मांडले.