शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

तुमचे पिण्याचे पाणी किती शुद्ध?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:26 IST

अकाेलेकरांना महान येथील धरणातून पाणीपुरवठा केेला जात असून, पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी महान येथे ६५ व २५ एमएलडीचे दाेन प्लांट ...

अकाेलेकरांना महान येथील धरणातून पाणीपुरवठा केेला जात असून, पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी महान येथे ६५ व २५ एमएलडीचे दाेन प्लांट कार्यरत आहेत. याठिकाणी पाण्यावर प्रक्रिया केल्यानंतर ९०० व ६०० व्यासाच्या मुख्य जलवाहिनीद्वारे शहरातील २२ पैकी १५ जलकुंभांपर्यंत पाणी पाेहाेचविल्या जाते. त्यानंतर नियाेजित वेळापत्रकानुसार शहरवासीयांना दर चाैथ्या दिवशी पाणी उपलब्ध केल्या जात आहे. दरम्यान, पाण्याची गुणवत्ता तपासण्यासाठी जलप्रदाय विभागाकडून दरराेज किमान सहा ते सात नमुने घेतल्या जातात. त्यांची जिल्हा आराेग्य प्रयाेगशाळेत तपासणी केली जाते. तपासणीअंति शहरवासीयांना दिल्या जाणारे पाणी शुद्ध असल्याचा अहवाल प्रयाेगशाळेकडून प्राप्त हाेत असल्याचा दावा मनपाकडून केला जाताे.

महिन्याकाठी १८० नमुन्यांची तपासणी

मनपाच्या जलप्रदाय विभागाकडून पाण्याचे दरराेज सहा किंवा सात नमुने जमा केले जातात. यामध्ये जलकुंभातील आउटलेटमधून निघणाऱ्या पाण्याचे तीन व जलवाहिनीवरील शेवटच्या टाेकावर असलेल्या तीन नळ धारकांकडून नमुने जमा केले जातात. महिन्याकाठी पाण्याचे १८० नमुने घेतले जातात. ही प्रक्रिया दरराेज झाेननिहाय राबविली जात असल्याची माहिती आहे.

अशी हाेते तपासणी

पाण्याची गुणवत्ता तपासणीसाठी नमुने जमा केले जातात. त्यासाठी एका कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. सदर नमुने जिल्हा आराेग्य प्रयाेगशाळेत पाठविले जातात. याठिकाणी पाण्यातील गाळ, सूक्ष्म जीवजंतू आदी तपासणी केली जाते. प्रशासनाच्या पाण्यामध्ये १४० ते १६० ‘टीडीएस’ असून पाणी शुद्ध असल्याचा दावा केला जाताे.

शहराची लाेकसंख्या

५, ५७०००

१००

लिटर प्रति माणसी दरराेज दिले जाते पाणी

१५

जलकुंभांद्वारे पाणी वितरणाची प्रक्रिया

१ जलशुद्धीकरण केंद्र

शहरवासीयांचे आराेग्य लक्षात घेता त्यांना शुद्ध पाण्याचा पुरवठा हाेईल, याकडे जलप्रदाय विभागाचे लक्ष आहे. जलवाहिनीला गळती लागल्यावरच कधीतरी दूषित पाणीपुरवठा हाेताे. या विभागात बाेटावर माेजता येणारे कर्मचारी असले तरी कामाप्रति त्यांची निष्ठा दिसून येते.

- संजय कापडणीस, आयुक्त, मनपा