शहरं
Join us  
Trending Stories
1
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
2
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
3
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
4
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
5
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
6
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
7
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
8
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
9
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
10
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
11
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
12
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
13
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
14
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
15
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
16
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
17
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
18
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
19
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
20
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान

मूर्तिजापुरात जोरदार पाऊस; बाजार समितील शेतकऱ्यांचा माल भिजला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:16 IST

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर गत पंधरा दिवस कृषी उत्पन्न बाजार समितीकडून धान्य खरेदी बंद ठेवण्यात आली होती, सोमवारपासून धान्य खरेदी ...

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर गत पंधरा दिवस कृषी उत्पन्न बाजार समितीकडून धान्य खरेदी बंद ठेवण्यात आली होती, सोमवारपासून धान्य खरेदी पूर्ववत करण्यात आल्याने धान्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढल्याने शेतकऱ्यांचे हरभरा, गहू, सोयाबीन धान्य लिलावासाठी मैदानावर तसेच पडून होते. संध्याकाळी ५ वाजताच्या सुमारास अचानक मान्सूनपूर्व पावसाच्या अर्धातास जोरदार सरी कोसळल्याने मैदानावर व शेडमध्ये असलेले शेतकऱ्यांचे धान्य मोठ्या प्रमाणात भिजल्याने आर्थिक फटका बसला आहे. (फोटो)

--------------------

मास्क बांधण्यावरून वाद

कोरोना धास्तीने गत पंधरा दिवस धान्य खरेदी बंद ठेवण्यात आली होती. बाजार समितीत प्रवेश करणाऱ्या प्रत्येकाला मास्क लावणे अनिवार्य करण्यात आले आहे. परंतु धान्य विक्रीसाठी आणलेल्या एका शेतकऱ्याने मास्क न लावता संपूर्ण बाजार समितीत मुक्त संचार केला. याबाबत उपस्थित कर्मचाऱ्यांनी सदर शेतकऱ्याला मास्क लावण्याची विनंती केली असता शेतकरी चिडून कर्मचाऱ्यांच्या अंगावर धावून गेल्याने वाद झाला होता.

------------------

धान्य लिलाव दोन वाजताच संपला व पाऊस पाच वाजता आला त्यामुळे यात शेतकऱ्यांच्या मालाचे नुकसान कमी झाले. खरीददारांच्या चुकीमुळे माल भिजला.

-रितेश मडगे, सचिव, कृषी उत्पादन बाजार समिती, मूर्तिजापूर.