शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

मूर्तिजापुरात जोरदार पाऊस; बाजार समितील शेतकऱ्यांचा माल भिजला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:16 IST

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर गत पंधरा दिवस कृषी उत्पन्न बाजार समितीकडून धान्य खरेदी बंद ठेवण्यात आली होती, सोमवारपासून धान्य खरेदी ...

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर गत पंधरा दिवस कृषी उत्पन्न बाजार समितीकडून धान्य खरेदी बंद ठेवण्यात आली होती, सोमवारपासून धान्य खरेदी पूर्ववत करण्यात आल्याने धान्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढल्याने शेतकऱ्यांचे हरभरा, गहू, सोयाबीन धान्य लिलावासाठी मैदानावर तसेच पडून होते. संध्याकाळी ५ वाजताच्या सुमारास अचानक मान्सूनपूर्व पावसाच्या अर्धातास जोरदार सरी कोसळल्याने मैदानावर व शेडमध्ये असलेले शेतकऱ्यांचे धान्य मोठ्या प्रमाणात भिजल्याने आर्थिक फटका बसला आहे. (फोटो)

--------------------

मास्क बांधण्यावरून वाद

कोरोना धास्तीने गत पंधरा दिवस धान्य खरेदी बंद ठेवण्यात आली होती. बाजार समितीत प्रवेश करणाऱ्या प्रत्येकाला मास्क लावणे अनिवार्य करण्यात आले आहे. परंतु धान्य विक्रीसाठी आणलेल्या एका शेतकऱ्याने मास्क न लावता संपूर्ण बाजार समितीत मुक्त संचार केला. याबाबत उपस्थित कर्मचाऱ्यांनी सदर शेतकऱ्याला मास्क लावण्याची विनंती केली असता शेतकरी चिडून कर्मचाऱ्यांच्या अंगावर धावून गेल्याने वाद झाला होता.

------------------

धान्य लिलाव दोन वाजताच संपला व पाऊस पाच वाजता आला त्यामुळे यात शेतकऱ्यांच्या मालाचे नुकसान कमी झाले. खरीददारांच्या चुकीमुळे माल भिजला.

-रितेश मडगे, सचिव, कृषी उत्पादन बाजार समिती, मूर्तिजापूर.