शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

पावसाने पळविला शेतक-यांच्या तोंडचा घास!

By admin | Updated: October 3, 2016 02:42 IST

कपशीला पातेगळ, सोयाबीन पिकाचे प्रचंड नुकसान; शेतकरी हवालदिल.

अकोला, दि. 0२- बरसणार्‍या परतीच्या जोरदार पावसाने जिल्हय़ात सोयाबीन पिकाचे प्रचंड नुकसान झाले. गत दोन वर्षांच्या दुष्काळानंतर यावर्षी सोयाबीनचे पीक चांगले आहे पण परतीचा पाऊस उसंत देत नसल्याने कापणीला आलेल्या आणि कापणी झालेल्या सोयाबीन पिकाचे नुकसान झाल्याने, हाता-तोंडाशी आलेला घास परतीच्या पावसाने पळविला आहे. तसेच कापसाची पातेगळ होत असल्याने कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे.गत दोन वर्षांंत दुष्काळी परिस्थितीत जिल्हय़ातील शेतकरी संकटात सापडला. यावर्षीच्या पावसाळ्यात समाधानकारक पाऊस झाला. त्यामुळे सोयाबीनचे पीक चांगले होणार असल्याची आशा शेतकर्‍यांनी बाळगली; मात्र गत पाच-सहा दिवसांपासून परतीचा पाऊस जोरदार हजेरी लावत आहे. त्यामध्ये शनिवारी जिल्हय़ात जोरदार परतीचा पाऊस बरसला. जिल्हय़ातील विविध भागांत सोयाबीनचे पीक कापणीला आले आहे. काही ठिकाणी कापणी झालेल्या सोयाबीनच्या गंजा शेतात लावण्यात आल्या आहेत. बरसणार्‍या पर तीच्या पावसात कापणीला आलेल्या सोयाबीनच्या शेंगा गळून पडल्या असून, कापणी झालेल्या सोयाबीनच्या गंजा पावसात भिजल्या आहेत. पाऊस सुरू असल्याने कापणी झालेले सोयाबीन तयार करण्यासाठी हार्वेस्टर शेतापर्यंंत जाऊ शकत नाही. त्यामुळे काही ठिकाणी सोयाबीनला कोंब फुटले आहेत. कापणीला आलेल्या आणि कापणी झालेल्या सोयाबीनचे नुकसान झाले आहे. हाता-तोंडाशी आलेला घास परतीच्या पावसाने पळविल्याने दोन वर्षांच्या दुष्काळानंतर जिल्हय़ातील सोयाबीन उत्पादक शेतकरी पुन्हा हवालदिल झाला आहे.