शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
2
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
3
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
4
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
5
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
6
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
7
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
8
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
9
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
10
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
11
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
12
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
13
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
14
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
15
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
16
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
17
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
18
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल
19
KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी
20
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'

साठेबाजांना शासनाचा दणका

By admin | Updated: August 25, 2014 02:23 IST

तीन वर्षांत राज्यात साठेबाजांच्या गोदामावरील छाप्यामधून दोन अब्ज, ६८ कोटी ४१ लाख रुपयांचा माल जप्त.

खामगाव : स्वस्त धान्य दुकानातून वितरित केल्या जाणार्‍या विविध वस्तुंचा काळा बाजार तसेच नफेखोरीसाठी धान्याचा साठा करणार्‍या साठेबाजांविरूद्ध अन्न, नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण विभागाने धडक मोहिम हाती घेतली आहे. या धडक मोहिमेअंतर्गत राज्यात गेल्या तीन वर्षात सहा हजार १४0 धाडी टाकण्यात आल्या असून आठ हजार ६२0 जणांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.स्वस्त धान्य दुकानातून वितरीत केल्या जाणार्‍या धान्याचा गैरवापर रोखण्यासाठी केंद्र शासनाने जीवनावश्यक वस्तूचा काळाबाजार प्रतिबंधक व सुरळीत कायदा देशातील सर्वच राज्यात अंमलात आणला आहे. या कायद्याअंतर्गत काळाबाजार करणार्‍या विरोधात धडक कारवाई केल्या जात आहे. याशिवाय शेतकर्‍यांकडून कमी किंमतीत धान्य खरेदी केल्यानंतर नफ्यासाठी या धान्याची साठवणूक करणार्‍या साठेबाजांवरही शासनाने लक्ष्य केंद्रीत केले आहे. राज्यात सन २0१0-११,२0११-१२ आणि २0१२-१३ या आर्थिक वर्षांत सहा हजार १४0 धाडी टाकण्यात आल्या. यामध्ये तांदूळ, गहू, दाळी, बियाणे, केरोसीन, पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडर, ऑईल, दूध, केमिकल, फर्टिलायझर, साखर आदी जीवनावश्यक वस्तूचा दोन अब्ज, ६८ कोटी ४0 लक्ष ९१ रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. राज्य शासनाच्या या भूमिकेमुळे जीवनावश्यक वस्तूंचा काळाबाजार करणार्‍यांचे धाबे दणाणले असून साठे बाजीवर नियत्रंण मिळविणे शक्य झाले आहे.तीन वर्षांत टाकण्यात आलेल्या धाडीवर्ष                                           धाडी              अटक व्यक्ती              जप्त मालमार्च २0१0- एप्रिल २0११            २८४0                      ३८७७               २४३८४४१४४मार्च २0११- एप्रिल २0१२            १९२२                      २७५८                ३६८0९५७२८मार्च २0१२- एप्रिल २0१३             १३७८                     १९८५               २0७२१५१७३३