शहरं
Join us  
Trending Stories
1
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
2
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
3
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
4
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
5
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
6
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
7
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
8
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
9
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
10
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
11
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
12
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
13
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
14
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
15
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
16
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
17
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
18
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

शुद्ध पाण्यासाठी घागर मोर्चा

By admin | Updated: May 30, 2017 01:51 IST

मलकापूरवासी आक्रमक : मंगेश काळे यांच्या नेतृत्वात शिवसेनेचा मोर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: महापालिकेच्या हद्दवाढीनंतर अकोला शहरात समाविष्ट झालेल्या मलकापूर परिसरातील हजारो नागरिकांना दूषित पाणीपुरवठा होत आहे. या परिसरात महान धरणातून शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यात यावा, या मागणीसाठी शिवसेनेचे नगरसेवक मंगेश काळे यांच्या नेतृत्वात शेकडो महिलांनी सोमवारी घागर मोर्चा काढला. जवळपास पंचवीस हजारावर लोकवस्ती असलेल्या या परिसरात पाणीटंचाईसोबतच दूषित पाणीपुरवठा होत आहे. हद्दवाढीपूर्वी अस्तित्वात असलेल्या मलकापूर ग्रामपंचायतने पाणीपुरवठा योजनेची पाणीपट्टी थकविल्याने अकोला योजनेवरील पाणीपुरवठा बंद केला होता. आता मलकापूर परिसर हा अकोल्यात समाविष्ट झाला आहे त्यामुळे महानगरपालिकेने शुद्ध पाणीपुरवठ्याची जबाबदारी घ्यावी, अशी रास्त मागणी घेऊन नगरसेवक मंगेश काळे यांनी मलकापूर परिसरातील महिलांसह घागर मोर्चा काढला. या मोर्चामध्ये अनेक महिलांनी बॉटलमध्ये दूषित पाणी आणून महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दाखविले. मलकापूर परिसराला महान धरणातून पाणीपुरवठा करणे, शुद्ध पाणीपुरवठ्यासाठी आवश्यक उपाययोजना करणे आदी मागण्यांचे निवेदन आयुक्तांना दिले.