शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

अनोळखी महिलांची टोळी तांब्या-पितळेची भांडी घेऊन पसार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:23 IST

तांबे व पितळच्या भांड्यांचे दर चांगलेच वाढले आहेत. ग्रामीण भागात अशी तांब्या, पितळेची भांडी पारंपरिकरीत्या जपून ठेवली जातात. याच ...

तांबे व पितळच्या भांड्यांचे दर चांगलेच वाढले आहेत. ग्रामीण भागात अशी तांब्या, पितळेची भांडी पारंपरिकरीत्या जपून ठेवली जातात. याच पारंपरिक ठेव्यावर अज्ञात महिलांच्या टोळीने आलेगावमध्ये अगदी राजरोसपणे डल्ला मारल्याचे बोलले जाते. या भांड्यांना पुन्हा चमकवणे सहज सोपे नसते. नेमका याच गोष्टीचा फायदा घेऊन ही भांडी चमकावून नवी करून देण्याच्या नावाखाली अज्ञात महिलांनी गावातून भांडी गोळा केली. सोबतच काही कुकरसुद्धा दुरुस्तीसाठी जमा केले. तीन लीटरच्या कुकरला पाच लीटरमध्ये बदलवून देण्याचे आमिष दाखविण्यात आले. भांडी चमकविण्यासाठी आणि कुकर दुरुस्त करण्यासाठी गावातील महिलांकडून पैसेसुद्धा घेण्यात आले. भांडे आणि पैसे घेऊन गेलेल्या अनोळखी महिला पुन्हा गावात फिरकल्या नाहीत किंवा कोणालाही दिसल्या नाहीत. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे आता गावकऱ्यांच्या लक्षात आल्याने या महिलांच्या टोळीचा गावकरी शोध घेत आहेत.

तांब्या-पितळेची भांडी चमकविणे हा आमचा व्यवसाय असल्याचे महिलांनी सांगितले. त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना घरातील भांडी दिली. पण, त्या महिला परत आल्याच नाहीत.

- ज्योती दत्तात्रय काळदाते

त्या महिलांच्या बोलण्यावरून भांड्यांचा त्यांचा मूळ व्यवसाय असावा असे वाटले. त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवला. आता आमचे भांडेही गेले आणि पैसेही गेले.

- उमाबाई गजानन मुर्तडकर

आलेगावमधून या प्रकारची कोणतीही तक्रार आली नाही, अथवा याबाबत कोणी माहितीही दिली नाही. तरी नागरिकांनी अनोळखी लोकांवर विश्वास ठेवून काही देऊ नये व सावध राहावे.

- राहुल वाघ, ठाणेदार, चान्नी पोलीस स्टेशन