शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

रात्री बारानंतरही अग्निशमन कार्यालय अलर्ट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:23 IST

अग्निशमन विभाग कार्यालय 1 एएम अकाेला : महापालिकेच्या प्रशासकीय कारभारावर अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असले तरी आगीची घटना ...

अग्निशमन विभाग कार्यालय 1 एएम

अकाेला : महापालिकेच्या प्रशासकीय कारभारावर अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असले तरी आगीची घटना घडल्यावर ती विझवण्यासाठी मनपाचा अग्निशमन विभाग कमालीचा सक्रिय असल्याचे दिसून येते. या कार्यालयातील कर्मचारी जीव धाेक्यात घालून कामकाज करतात. रात्री बारानंतरही हा विभाग अलर्ट असल्याचे चित्र पाहणीदरम्यान समाेर आले आहे.

शहरातच नव्हे तर जिल्ह्याच्या काेणत्याही भागात आग लागल्यास महापालिकेचा अग्निशमन विभाग मदतीसाठी धावून जाताे. उन्हाळ्यात आगीच्या घटनांमध्ये वाढ हाेते. या वेळी जीवाची पर्वा न करता अग्निशमन विभागातील कर्मचारी कर्तव्य बजावताना दिसून येतात. मनपाच्या प्रभारी आयुक्त निमा अराेरा यांनी मध्यंतरी थेट या कार्यालयात जाऊन आढावा घेतला हाेता. तेव्हापासून हा विभाग कायम सक्रिय असल्याचे पाहावयास मिळते. मनपाचा पाचपट भाैगाेलिक विस्तार झाल्यामुळे या विभागाला बंब, अत्याधुनिक साहित्याची गरज भासू लागली आहे. दरम्यान, रात्री १२ नंतर या विभागाची आकस्मिक पाहणी केली असता, कर्मचारी गप्पा करीत बसले हाेते.

तयार स्थितीत बंब तीन

शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या या कार्यालयात एकूण सहा बंब कार्यान्वित आहेत. यापैकी रात्री तीन बंब तयार स्थितीत असल्याचे आढळून आले. या व्यतिरिक्त एक लहान वाहन सज्ज हाेते.

७ कर्मचारी गप्पांत दंग

अग्निशमन विभागाला मनुष्यबळाची गरज आहे. आज राेजी या विभागात एकूण ६० कर्मचारी सेवारत असून यामध्ये आस्थापना, मानसेवी व कंत्राटी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. रात्रपाळीनुसार १७ पैकी ७ कर्मचारी गप्पांत दंग हाेते. तीन जण टेलीफाेन रूममध्ये हाेते, तर काही कर्मचारी कार्यालयात निवांत पहुडले हाेते.

चालक म्हणाले दुपारी झाेप घेतली!

अग्निशमन विभागातील वाहनांची उपलब्ध संख्या पाहता चालकांची संख्या पुरेशी असल्याचे दिसून आले. या ठिकाणी पाच वाहनचालक उपलब्ध असल्याचे आढळून आले. घरी दुपारी निवांत झाेप घेत असल्याने रात्री जागरण करताना अडचण नसल्याचे काही चालकांनी सांगितले.

नियम काय सांगताे?

उपलब्ध कर्मचाऱ्यांचे संख्याबळ अतितातडीची सेवा पाहता तीनही पाळीत किमान दाेन संत्रींचा राबता पहारा असणे अपेक्षित आहे. त्यासाेबतच टेलीफाेन ऑपरेटरने त्याच्या कार्यालयात चाेख कर्तव्य बजावणे क्रमप्राप्त आहे.

महापालिका हद्दीतच नव्हे तर जिल्ह्याच्या विविध भागांत आगीची घटना घडल्यास व संबंधित प्रशासनाने संपर्क साधल्यास अग्निशमन विभागाचे कर्मचारी बंब घेऊन दाखल हाेतात. जीव धाेक्यात घालून कर्मचारी कामकाज करतात. सुरक्षेसाठी अत्याधुनिक साहित्याची गरज आहे.

- मनिष कथले, अग्निशमन विभागप्रमुख, मनपा