शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : आनंदाची बातमी! या राज्यांमध्ये मान्सूनचे दमदार आगमन; मुसळधार पावसाचा इशारा, महाराष्ट्रात कधी येणार?
2
रशियाने युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला केला, ३६७ ड्रोन, क्षेपणास्त्रे डागली
3
Tejashwi Yadav : “मला हे आवडत नाही आणि मी ते सहनही करू शकत नाही”; तेजस्वी यादव यांनी स्पष्टच सांगितलं
4
मोदींच्या नेतृत्वात एनडीएचे जोरदार शक्तीप्रदर्शन; २० मुख्यमंत्री, १७ उपमुख्यमंत्री बैठकीला हजर...
5
'आमच्या 24 कोटी लोकांचे जीवन...', पाकिस्तानची सिंधू पाणी करारासाठी UN मध्ये धाव
6
सोन्याच्या तेजीचा फायदा घ्यायचाय? दागिन्यांऐवजी नाणे खरेदी करा; 'हे' आहेत ८ मोठे फायदे
7
'जोपर्यंत हिंदू स्वतः मजबूत होत नाही, तोपर्यंत...', RSS प्रमुख मोहन भागवत यांची स्पष्टोक्ती
8
...ती पोस्ट नडली, तेजप्रताप यादव यांची RJDमधून हकालपट्टी, वडील लालूप्रसाद यादव यांनी केली कारवाई
9
Harsha Richhariya : “महाकुंभमुळे माझं आयुष्य पूर्णपणे बदललं, कधी कल्पनाही...”; असं का म्हणाली हर्षा रिछारिया?
10
भयावह! शेकडो ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला, १३ जणांचा मृत्यू
11
महिलांसाठी खुशखबर! पोस्ट ऑफिसच्या 'या' ५ योजनांमध्ये करा गुंतवणूक, बँकांपेक्षाही जास्त व्याज आणि सुरक्षित भविष्य!
12
एअरटेलच्या वारसदाराने युके सोडले! श्रीमंतावर कर लादला म्हणून? अरबांच्या देशात शिफ्ट झाले...
13
"१० वर्षांपूर्वी माझा घटस्फोट झाला, त्यानंतर...", Divorce बद्दल अपूर्वा नेमळेकरचं भाष्य, म्हणाली- "मी अजूनही सिंगल..."
14
पाकिस्तानच्या २ गद्दारांना अमेरिकेतून अटक, बनावट कंपनीच्या नावाखाली सरकारलाही फसवत होते!
15
वरमाला घालतेवेळी नवऱ्याचे हात पाहून नवरीला आला संशय! संतापत लग्न करण्यास दिला नकार
16
फक्त हॉटेल्सच नाही, आता तुमचं घरही 'ओयो' भाड्याने देणार! कंपनीचा 'हा' प्लॅन ठरणार गेम चेंजर?
17
हुंड्यासाठी तगादा, चारचाकी गाडीची मागणी..! त्रासलेल्या विवाहितेचा टोकाचा निर्णय
18
अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या पथकावर साधूने त्रिशूळाने केला हल्ला, एक पोलीस अधिकारी जखमी   
19
शनैश्चर जयंती: ३ राशींची साडेसाती, शनिला प्रसन्न करण्याची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा उपासना

शेतक-यांना मिळणार परतावा

By admin | Updated: June 15, 2016 02:08 IST

‘महाबीज’ची बियाण्यांची दरवाढ रद्द; मुंबईत आज बैठक!

अकोला: शेतकर्‍यांच्या हक्काचे बियाणे समजल्या जाणार्‍या ह्यमहाबीजह्ण बियाण्यांच्या किमती वाढल्यामुळे शेतकर्‍यांना मोठा आर्थिक फटका बसला. या दरवाढी विरोधात शेतकर्‍यांमध्ये रोष निर्माण झाला होता. त्याची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी ह्यमहाबीजह्ण ने केलेली बियाणो दरवाढ रद्द केली आहे. या निर्णयानंतर आतापर्यंत महाबीजने विकलेल्या बियाण्यांचा शेतकर्‍यांना परतावा तसेच ह्यमहाबीजह्ण चा तोटा कसा भरून काढायचा, असा प्रश्न महाबीजसमोर उभा ठाकला असून, यासंदर्भात बुधवारी मंत्रालयामध्ये बैठक होत आहे. अनियमित पावसामुळे बियाण्याचे झालेले कमी उत्पादन अन् शेतकर्‍यांकडून वाढलेली मागणी यामुळे महाबीजला बियाण्यांचे जास्त उत्पादन करावे लागले. ह्यमहाबीजह्ण शेतकर्‍यांना शेतावर बियाणे उत्पादन कार्यक्रम राबविण्यासाठी बाजारभावापेक्षा २५ टक्के अधिक मोबदला देतो. या खर्चासह वाहतुकीचा खर्च या कारणामुळे महाबीजने भाववाढीचा निर्णय घेतला होता. त्यानुसार सोयाबीन बियाण्यांच्या किमतीत मागील वर्षाच्या तुलनेत ९ टक्के वाढ झाली तर तूर, उडीद आणि मूग या डाळवर्गीय पिकांच्या बियाण्यांच्या किमतीत हीच दरवाढ ५0 ते ६0 टक्के इतकी झाली, त्यामुळे दुष्काळाच्या फेर्‍यात अडकलेल्या शेतकर्‍यांना हक्काच्या बियाण्यांची दरवाढ सहन करावी लागली आहे. ही दरवाढ आता रद्द झाल्याने शेतकर्‍यांकडून घेतलेली वाढीव रक्कम महाबीजला परत करावी लागणार आहे.