शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
8
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
9
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
10
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
11
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
12
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
13
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
14
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
15
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
16
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
17
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
18
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
19
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
20
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?

शेतक-यांना मिळणार परतावा

By admin | Updated: June 15, 2016 02:08 IST

‘महाबीज’ची बियाण्यांची दरवाढ रद्द; मुंबईत आज बैठक!

अकोला: शेतकर्‍यांच्या हक्काचे बियाणे समजल्या जाणार्‍या ह्यमहाबीजह्ण बियाण्यांच्या किमती वाढल्यामुळे शेतकर्‍यांना मोठा आर्थिक फटका बसला. या दरवाढी विरोधात शेतकर्‍यांमध्ये रोष निर्माण झाला होता. त्याची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी ह्यमहाबीजह्ण ने केलेली बियाणो दरवाढ रद्द केली आहे. या निर्णयानंतर आतापर्यंत महाबीजने विकलेल्या बियाण्यांचा शेतकर्‍यांना परतावा तसेच ह्यमहाबीजह्ण चा तोटा कसा भरून काढायचा, असा प्रश्न महाबीजसमोर उभा ठाकला असून, यासंदर्भात बुधवारी मंत्रालयामध्ये बैठक होत आहे. अनियमित पावसामुळे बियाण्याचे झालेले कमी उत्पादन अन् शेतकर्‍यांकडून वाढलेली मागणी यामुळे महाबीजला बियाण्यांचे जास्त उत्पादन करावे लागले. ह्यमहाबीजह्ण शेतकर्‍यांना शेतावर बियाणे उत्पादन कार्यक्रम राबविण्यासाठी बाजारभावापेक्षा २५ टक्के अधिक मोबदला देतो. या खर्चासह वाहतुकीचा खर्च या कारणामुळे महाबीजने भाववाढीचा निर्णय घेतला होता. त्यानुसार सोयाबीन बियाण्यांच्या किमतीत मागील वर्षाच्या तुलनेत ९ टक्के वाढ झाली तर तूर, उडीद आणि मूग या डाळवर्गीय पिकांच्या बियाण्यांच्या किमतीत हीच दरवाढ ५0 ते ६0 टक्के इतकी झाली, त्यामुळे दुष्काळाच्या फेर्‍यात अडकलेल्या शेतकर्‍यांना हक्काच्या बियाण्यांची दरवाढ सहन करावी लागली आहे. ही दरवाढ आता रद्द झाल्याने शेतकर्‍यांकडून घेतलेली वाढीव रक्कम महाबीजला परत करावी लागणार आहे.