शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
5
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
6
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
7
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
8
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
9
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
10
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
11
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
12
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
13
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
14
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
15
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
16
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
17
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
18
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
19
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
20
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...

पीक कर्जासाठी ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:13 IST

राज्यात एप्रिल-मे २०२१ मध्ये उद्भवलेल्या कोरोनाच्या उद्रेकामुळे शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल विक्रीस अडथळा निर्माण झाला होता. या परिस्थितीत ३० जूनपर्यंत ...

राज्यात एप्रिल-मे २०२१ मध्ये उद्भवलेल्या कोरोनाच्या उद्रेकामुळे शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल विक्रीस अडथळा निर्माण झाला होता. या परिस्थितीत ३० जूनपर्यंत कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनामार्फत डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचा लाभ मिळत होता. यामध्ये जिल्हा बँकेमार्फत कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याज दर तर व्यापारी किंवा राष्ट्रीयीकृत बँकेकडून १ लाखाच्यावर कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून २ ते ३ टक्के व्याज दरात सवलत मिळत होती. या योजनेचा फायदा मिळण्यासाठी ३० जूनपर्यंत घेतलेल्या कर्जाची परतफेड करणे आवश्यक होती; मात्र कोरोनाची परिस्थितीमुळे उद्भवल्याने या योजनेला मुदत वाढ देणे ही बाब शासनाच्या विचाराधीन होती. शासनाने सदर पीक कर्जाला ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे. यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. शासनाने पीक कर्ज भरण्यासाठी ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ दिली.

जिल्हा बँकेमार्फत कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना ३१ जुलैपर्यंत कर्ज भरल्यास शून्य टक्के व्याजदर तर राष्ट्रीय किंवा व्यापारी बँकेमार्फत १ लाखाच्यावर कर्ज घेतल्यास त्यांनासुद्धा व्याजदरात सवलत मिळेल. ही शेवटची संधी म्हणून शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा.

- विनायक कहाळेकर, जिल्हा उपनिबंधक