शहरं
Join us  
Trending Stories
1
HSC Exam Result 2025 : कोकण पुन्हा नंबर 'वन'! बारावीचा निकाल जाहीर; मुलींचीच बाजी, जाणून घ्या निकाल
2
पहलगाम नरसंहाराला देशाचे गृहमंत्री अमित शाह जबाबदार; संजय राऊतांचा हल्लाबोल
3
Crime News: पंखा दाखवा म्हणाले अन् दुकानदारावर गोळी झाडून निघून गेले; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
4
"मी पाकिस्तानात राहणाऱ्या मामे बहिणीशी लग्न केलं कारण..."; जवानाने उघड केलं मोठं रहस्य
5
"हिला पण गोळी मारायला हवी"; मुस्लिमांच्या विरोधात जाऊ नका म्हणणाऱ्या सैनिकाच्या पत्नीला केलं ट्रोल
6
भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी
7
"पाकिस्तानवाल्यांनो मी तुमच्या सोबत, जय पाकिस्तान!" राखी सावंतचा व्हिडीओ पाहून संतापले नेटकरी
8
मोठी बातमी! पहलगाम नंतर पूंछ होते निशाण्यावर, दहशतवाद्यांचा मोठा कट फसला; ५ आयईडी जप्त
9
उदय कोटक यांचा रियल इस्टेट क्षेत्रात धमाका, केली देशातील सर्वात महागडी ४०० कोटींची प्रॉपर्टी डील
10
VIDEO: दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या तरुणाने पोलिसांपासून वाचण्यासाठी नदीत उडी मारली; इम्तियाजचा मृतदेह सापडल्याने खळबळ
11
लोकप्रिय 'पंचायत' सीरिजला सचिवजी देणार होते नकार? जितेंद्र कुमार म्हणाला, "मला वाटलं..."
12
"बॉलिवूड चोर आहे!" नवाजुद्दीन सिद्दीकीचं मोठं विधान, म्हणाला- "लोक या गोष्टींना कंटाळतात..."
13
Samsung ला ४४००००००००० रुपयांचा टॅक्स भरण्याचे आदेश; कंपनीने लावला Reliance Jio वर आरोप, प्रकरण काय?
14
Mumbai Fire: मुंबईत कपड्याच्या शोरुममध्ये अग्नितांडव! पाच मजली इमारतीत अडकलेले लहान मुलांसह १९ लोक
15
पाकिस्तान सुधारत नाही! सलग ११ व्या दिवशी युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय सैनिकांनी धडा शिकवला
16
Stock Market Today: १६० अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला, TATA Motors चा शेअर सुस्साट; ऑटो-आयटी क्षेत्रात तेजी
17
Pahalgam Attack Update: जम्मू काश्मिरातील तुरुंगावर दहशतवादी हल्ल्याचा अलर्ट, दहशतवादी आणि ओजीडब्ल्यू आहेत बंद
18
Video: चिनी फॅक्टरीत रोबोट अचानक झाला हिंसक; कर्मचाऱ्यांवर केला जीवघेणा हल्ला, मग...
19
FD द्वारे रक्कम होऊ शकते तिप्पट, अनेकांना माहितही नाही; ₹५ लाख जमा करा, ₹१५ लाखांपेक्षा जास्त मिळतील
20
मिचमिच डोळे, रडारचे कान...! एमजी अ‍ॅस्टरमधून पुण्यात आणि गावखेड्यात भटकंती, कशी वाटली एसयुव्ही...

‘आप’ची विधानसभा निवडणुकीतून एक्झिट

By admin | Updated: August 21, 2014 00:56 IST

नेते, कार्यकर्त्यांचा हिरमोड

अकोला: सहा महिन्यांपूर्वी देशाच्या राजकारणात हडकंप माजविणार्‍या आम आदमी पक्षाची लोकसभा निवडणुकीनंतर हवा गुल झाली आहे. लोकसभा निवडणुकांमध्ये झालेल्या दारूण पराभवाची पुनरावृत्ती होवू नये, याकरिता राज्यातील विधानसभा निवडणुक न लढविण्याची घोषणा पक्षाने केली आहे. त्यामुळे अनेक स्वप्न उराशी बाळगून ह्यआपह्णमध्ये सामील झालेले नेते व कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला आहे. दिल्ली विधानसभेत सत्ता प्राप्त केल्यानंतर आम आदमी पक्षाचा दबदबा देशात वाढला होता. काँग्रेस व भाजपासह तिसरा पक्ष म्हणून लोकसभा निवडणुकीत आप पक्षाला गणन्यात येत होते. त्यामुळे चालत्या नावेत बसणारे अनेक नेते व कार्यकर्ते ह्यआपह्णमध्ये सहभागी झाले होते. त्यामुळे पक्षाचे सदस्य व नेत्यांचे आकडे अचानक फुगले. आपल्यालाही पद मिळेल, उमेदवारी मिळेल,) अशी अनेकांना अपेक्षा होती. तसेच विधानसभा निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेले अन्य पक्षातील मातब्बर नेते पक्षात प्रवेश करतील व जिल्ह्यातील राजकारणात काही वेगळे चित्र निर्माण होण्याची शक्यता होती; मात्र पक्षाने केवळ दिल्लीतच लक्ष्य केंद्रित करण्याचे ठरविले असून, महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक लढवायची नाही, अशी भूमिका घेतली आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक लढविण्याची इच्छा राज्य कार्यकारिणीची होती. त्याकरिता त्यांनी केंद्र कार्यकारिणीसोबत बैठक घेऊन काही निवडक मतदारसंघात निवडणूक लढविण्याची इच्छाही व्यक्त केली. ज्या लोकसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीत आपच्या उमेदवाराला ४0 ते ५0 हजारांच्या वर मते मिळाली, त्या ठिकाणी दोन ते तीन विधानसभा लढविण्याचा विचार आपच्या राज्य कार्यकारिणीतील नेत्यांनी केंद्रीय कार्यकारिणीपुढे मांडला. यातही प्रामुख्याने शहरातील मतदारसंघांचाच समावेश होता. पक्षाच्यावतीने राज्यात सर्व्हेही करण्यात आला होता. त्यानुसार राज्यात ६0 ते ७0 जागांवर उमेदवार लढविण्याची तयारी दर्शविण्यात आली होती. केंद्र व राज्य कार्यकारिणीच्या बैठकीनंतर राज्यातील विधानसभा निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पक्षात सामील झालेले कार्यकर्ते व नेत्यांचा हिरमोड झाला आहे. अकोला लोकसभा निवडणुकीत अजय हिंगणकर यांना आठ हजारांच्या वर मते मिळाली होती. लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाट चालल्याने सर्वच पक्षांचा धुव्वा उडाला तर भाजपचे उमेदवार मोठय़ा फरकाने विजयी झाले. अकोल्यातही भाजपचे संजय धोत्रे दोन लाखांच्यावर मतांनी विजयी झाले.