शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

हंगाम संपण्याच्या मार्गावर; नाफेडचे खरेदी केंद्र उघडले नाहीत

By admin | Updated: November 10, 2014 01:43 IST

अकोला जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतक-यांची व्यापा-यांकडे धाव.

विवेक चांदूरकर/अकोला

       मूग, उडीद व सोयाबीन विक्रीचा हंगाम संपत आला असला तरी अद्याप शासनाच्यावतीने शासकीय खरेदी केंद्र सुरू करण्यात आले नाही. आधीच अल्प हमीभाव जाहीर करून दुष्काळाच्या काळात शेतकर्‍यांची खिल्ली उडविण्यात आली असून, खरेदी केंद्र बंद ठेवून शेतकर्‍यांच्या जखमेवर मीठ चोळण्यात येत आहे. यावर्षी निसर्गाने शेतकर्‍यांना दगा दिला. अनियमित व अल्प पाऊस झाल्यामुळे पिकांची प्रचंड हानी झाली. उत्पादनात गतवर्षीच्या तुलनेत निम्म्यापेक्षाही घट आली आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून, शेतकर्‍यांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यातच शासनाने यावर्षी अल्प हमीभाव जाहीर केले. त्यामुळे बाजारपेठेतही पिकांना कमी भाव मिळत आहेत. अनेकदा हमीभावावर बाजारपेठेतील भाव अवलंबून राहतात. यावर्षी कापसाला २७५0 रुपये हमीभाव देण्यात आला आहे तर सोयाबीन २५६0 रुपये, सूर्यफूल ३७५0, ज्वारी १५३0, मका १३१0, मूग ४६00, उडीद ४३५0, तूर ४३५0 रुपये हमीभाव जाहीर झाला आहे. नाफेडच्यावतीने खरेदी केंद्रच सुरू झाले नसल्यामुळे शेतकरी व्यापार्‍यांकडे जात आहेत. सोयाबीनची विक्री ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू करण्यात येते. सध्या नोव्हेंबर महिन्याचा दुसरा आठवडा आला तरी हमीभाव केंद्र सुरू करण्यात आले नाही. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या सोयाबीनला २७00 ते ३२00 रुपये भाव मिळत आहे. मात्र, बाजारपेठेत हमीभावापेक्षा जास्त भाव मिळत असल्यामुळे खरेदी केंद्र सुरू न करण्याचा नाफेडचा निर्णय कितपत योग्य आहे, असा प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहे.