शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
3
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
4
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
5
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
6
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
7
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
8
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
9
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
10
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
11
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
12
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
13
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
14
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
15
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
16
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
17
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
18
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
19
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
20
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण

अकरावीमध्ये प्रवेशाचा गुंता कायम!

By admin | Updated: September 4, 2015 22:51 IST

पुरवणी परीक्षा लवकर घेऊनही विद्यार्थ्यांची भटकंती.

खामगाव (बुलडाणा): जुलै २0१५ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या पुरवणी परिक्षेचा निकाल २६ ऑगस्ट रोजी जाहीर झाला असून, उत्तीर्ण विद्यार्थ्यांना गुणपत्रिकाही मिळाल्या आहेत. आता अकरावीमध्ये प्रवेश घेण्यासाठी हे विद्यार्थी शाळेत गेले असता, त्यांना प्रवेश मिळत नसल्याने अकरावीच्या प्रवेशाचा गुंता वाढला आहे. इयत्ता दहावीच्या मार्च २0१५ च्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जावू नये, याकरीता शासनाने ऑक्टोबरऐवजी जुलै महिन्यात पुरवणी परिक्षा घेण्याचे धोरण अवलंबिले. त्यानुसार जुलै महिन्यात दहावीच्या पुरवणी परीक्षा होवून त्याचा निकालही जाहीर झाला. या पुरवणी परीक्षेत दहावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी प्रवेशासाठी शाळांमध्ये गेले असता त्यांना प्रवेश नाकारण्यात येत आहे. अगोदरच अकरावीमध्ये विद्यार्थ्यांची पुरेसी संख्या असल्याचे कारण पुढे करून, पुरवणी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला जात आहे. शिक्षण विभागाकडून संमतीपत्र आल्यानंतरच प्रवेश देणार असल्याचे काही शाळांनी स्पष्ट केले असून, त्यामुळे तालुका स्तरावर विद्यार्थी गटशिक्षणाधिकार्‍यांच्या भेटी घेत आहेत. महत्वाचे म्हणजे, गटशिक्षणाधिकारी स्तरावरही याबाबत कोणताच आदेश नसल्याने अडचण निर्माण झाली आहे. शासनाने पुरवणी परिक्षा लवकर घेवून विद्यार्थ्यांना दिलासा दिला; मात्र अकरावीत प्रवेशच मिळत नसल्याने पुरवणी परीक्षा लवकर घेऊन कोणताही उपयोग झाला नसल्याचे चित्र दिसत आहे.