शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

विद्युत जोडण्यांच्या घोळाची होणार चौकशी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 19:30 IST

एका घरात एकापेक्षा अधिक घरगुती वीज जोडणी देता  येत नसल्याचा महावितरणचा नियम असतानाही काही कर्मचारी  ‘अर्थपूर्ण’ व्यवहारातून असे गैरप्रकार करीत आहेत. ‘लोकम त’ने या वास्तवाबाबत प्रकाशित केलेल्या वृत्ताची दखल घेत  गृहराज्यमंत्री तथा जिल्हय़ाचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील  यांनी जिल्हाधिकार्‍यांना या प्रकाराची चौकशी करून त्वरित  अहवाल पाठविण्याचे निर्देश दिले आहेत.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांचे जिल्हाधिकार्‍यांना निर्देश त्वरित अहवाल मागविलाप्रभाव लोकमतचा

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : महावितरणच्या अकोला मंडळातील सर्वच उ पविभागांमध्ये विद्युत मीटरचा तुटवडा असल्यामुळे नवीन  ग्राहकांना वीज जोडण्या देण्यात कमालीची दिरंगाई होत अस ताना दुसरीकडे मात्र अनेक वीज ग्राहकांनी नियमांना डावलून  एकाच घरात एकापेक्षा अधिक घरगुती वीज जोडण्या घेतल्या  आहेत. एका घरात एकापेक्षा अधिक घरगुती वीज जोडणी देता  येत नसल्याचा महावितरणचा नियम असतानाही काही कर्मचारी  ‘अर्थपूर्ण’ व्यवहारातून असे गैरप्रकार करीत आहेत. ‘लोकम त’ने या वास्तवाबाबत प्रकाशित केलेल्या वृत्ताची दखल घेत  गृहराज्यमंत्री तथा जिल्हय़ाचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील  यांनी जिल्हाधिकार्‍यांना या प्रकाराची चौकशी करून त्वरित  अहवाल पाठविण्याचे निर्देश दिले आहेत.सध्या नवीन विद्युत मीटरचा तुटवडा असल्याने नवीन वीज  जोडणी घेण्यासाठी ग्राहकांना प्रचंड हेलपाटे घ्यावे लागत आहे त. रीतसर अर्ज करून पैसे भरल्यानंतरही जोडणीसाठी अनेक  दिवस ‘वेटिंग’वर राहावे लागते. तांत्रिक बिघाड असलेले मीटर  बदलण्यासाठी अर्ज करणार्‍या ग्राहकांना तर तीन-तीन महिने  ‘वेटिंग’वर राहावे लागते. एकीकडे नवीन जोडण्यांसाठी रीतसर  अर्ज करणार्‍यांना ‘वेटिंग’वर ठेवणे, तर दुसरीकडे मात्र ‘अर्थ पूर्ण’ व्यवहार करणार्‍यांना एकापेक्षा अधिक जोडण्या देणे, असे  प्रकार सुरू आहेत. महावितरणच्या नियमानुसार एका व्यक्तीच्या  नावावर एकापेक्षा अधिक घरगुती वीज मीटर घेता येत नाही.  वाणिज्यिक जोडण्या मात्र कितीही घेता येतात. एकाच घरात  एकापेक्षा अधिक वीज जोडण्या घ्यायच्या असतील, तर  त्यासाठी घराची विभागणी झालेली असणे गरजेचे आहे. महावि तरणच्या कर्मचार्‍यांच्या ‘मिलीभगत’ने अनेक वीज ग्राहकांनी  वीज वापराच्या कमी दराच्या ‘युनिट स्लॅब’चा फायदा मिळावा,  या हेतूने एकाच जागेवर एकापेक्षा अधिक घरगुती वीज जोडण्या  घेतल्या आहेत. वीज ग्राहकांना भेडसावणार्‍या समस्यांबाबत  ‘लोकमत’ने चालविल्या वृत्तमालिकेची दखल घेत पालकमंत्री  डॉ. रणजित पाटील यांनी जिल्हाधिकार्‍यांना या प्रकाराची  चौकशी करून त्वरित अहवाल पाठविण्याचे निर्देश दिले आहे त.