शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

‘मराठी भाषेच्या समृद्धीसाठी प्रयत्न गरजेचे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:18 IST

अकाेला : रसिकांना हसविणारे हास्यसम्राट स्व. अरविंद भाेंडे यांच्या जाण्यामुळे साहित्यविश्वात पाेकळी निर्माण झाली असून, त्यांनी नवाेदित ...

अकाेला : रसिकांना हसविणारे हास्यसम्राट स्व. अरविंद भाेंडे यांच्या जाण्यामुळे साहित्यविश्वात पाेकळी निर्माण झाली असून, त्यांनी नवाेदित साहित्यिकांना घडविण्याचे काम केले. साहित्यिकांनी मतभेद विसरून मराठी भाषेच्या समृद्धीसाठी प्रयत्न करावेत, हा त्यांचा विचार जनमानसात रुजविणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असे विचार साहित्यिकांनी व्यक्त केले. अ.भा. वऱ्हाडी साहित्य मंच, अंकुर साहित्य संघ, शब्दसृष्टी साहित्य संस्था, युवाराष्ट्र संघटना, तरुणाई फाउंडेशन, संवाद साहित्य मैफल यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी साहित्यिक सन्मान साेहळा पार पडला.

प्रारंभी, हास्यसम्राटफेम, अंकुर साहित्य संघाचे आधारस्तंभ स्व. अरविंद भाेंडे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. प्रारंभी, हास्यसम्राटफेम, अंकुर साहित्य संघाचे आधारस्तंभ स्व. अरविंद भाेंडे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युवा कादंबरीकार पुष्पराज गावंडे हाेते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून वऱ्हाडी कवी शिवलिंग काटेकर, मार्गदर्शक सदाशिवराव शेळके यांची प्रमुख उपस्थिती हाेती. कार्यक्रमात शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक क्षेत्रातील याेगदानाबद्दल सदाशिवराव शेळके यांचा, तर वऱ्हाडी शब्दकाेशनिर्मिती कार्यातील याेगदानाबद्दल डाॅ. रावसाहेब काळे, युवापिढीसाठी मार्गदर्शक चळवळीबद्दल डाॅ. नीलेश पाटील यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाला नीलेश कवडे, नीलेश देवकर, बदरखे, राजू चिमणकर यांची उपस्थिती हाेती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हिंमत ढाळे यांनी केले. प्रास्ताविक संताेष इंगळे यांनी केले, तर आभार संदीप देशमुख यांनी मानले.