शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
2
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
3
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
4
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
5
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
6
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
7
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
8
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
9
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
10
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
11
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
12
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
13
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
14
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
15
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
16
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
17
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
18
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
19
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
20
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!

धूळ वादळाने झाकला व-हाड!

By admin | Updated: April 7, 2015 01:59 IST

सोमवार सकाळपासून व-हाडात धूळ वादळाचा प्रभाव; उन्हाळी पिके, फळबागावर परिनाम होण्याची शक्यता.

अकोला - नैसर्गिक आपत्तीने अगोदरच विदर्भातील शेतकरी गलितगात्र झाला असताना पुन्हा धूळ वादळाचे नवे संकट निर्माण झाले आहे. सोमवार सकाळपासून वर्‍हाडातील जिलत या धूळ वादळाचा प्रभाव जाणवू लागला असून, या धुळीचा परिणाम फळबाग, उन्हाळी पिके आणि मानवी आरोग्यावर होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे. दरम्यान पूणे येथील ज्येष्ठ कृषी हवामान शास्त्रज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अरब, आखाती देशातून हे धूळ वादळ वार्‍याच्या दिशेने या राज्यात आले असून, अकोला, अहमदनगर, पुणे, नाशिक आदींसह अनेक भागात याचा प्रभाव असल्याचे स्पष्ट केले. यामुळे उन्हाळी पिके, फळबागा, भाजीपाला पिकावर परिणाम होण्याची शक्यता आहे. मानवासह पक्ष्यांवरदेखील याचा परिणाम होऊ शकतो. *अकोला जिल्हा झाकला सोमवार सकाळपासून या वादळाने जिल्हा झाकला आहे. सुरुवातीला पहाटे हे दव असावे, अशी चर्चा होती, तथापि हे दव ८ वाजले तरी जात नसल्याने शेतकर्‍यांमध्ये एकच चर्चा सुरू झाली.