शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळ संपला; पण शेतकरी आत्महत्या थांबेनात!

By admin | Updated: August 25, 2016 02:04 IST

तीन महिन्यांत जिल्ह्यात २८ शेतक-यांच्या आत्महत्या.

संतोष येलकरअकोला, दि. २४: शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शासन आणि प्रशासनामार्फत विविध उपाययोजना करण्यात येत असल्या तरी, जिल्ह्यात २४ ऑगस्टपर्यंत गत आठ महिन्यांच्या कालावधीत २८ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यामुळे गेल्या दोन वर्षांतील दुष्काळ संपला असला, तरी जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या थांबल्या नसल्याची बाब समोर येत आहे.गत काही वर्षात बदलत्या वातावरणात कधी अत्यल्प पाऊस, कधी अतवृष्टी तर कधी वादळी वार्‍यासह गारपिटीमुळे पिकांचे नुकसान होत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यातच गत दोन वर्षांच्या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने, जिल्ह्यात नापिकीमुळे निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत शेतकरी संकटात सापडला होता. सतत दोन वर्षाच्या दुष्काळी परिस्थितीत शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढले. वाढत्या शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शासन आणि जिल्हा प्रशासनामार्फत विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत; मात्र शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण कमी झाले नाही. सन २0१४ मध्ये जून ते ऑगस्ट या तीन महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यात ४१ आणि २0१५ मध्ये ४७ शेतकरी आत्महत्या झाल्या. तर सन २0१६ या वर्षात जून ते २४ ऑगस्टपर्यंत या तीन महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यात २८ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. त्यामुळे गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण कमी झाले असले, तरी गत दोन वर्षातील दुष्काळानंतर, यावर्षीच्या पावसाळ्यात समाधानकारक पाऊस झाला; मात्र शेतकरी आत्महत्यांच्या घटना थांबल्या नसल्याची स्थिती आहे.