शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
3
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
4
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
5
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
6
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
7
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
8
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
9
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
10
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
11
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
12
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
13
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
14
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
15
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
16
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
17
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
18
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
19
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
20
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...

महान जलशुद्धीकरण केंद्राची वीज खंडित

By admin | Updated: June 10, 2017 02:31 IST

पाणीपुरवठय़ाचे नियोजन कोलमडले!

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शहराला पाणीपुरवठा करणार्‍या महान येथील जलशुद्धीकरण केंद्रावरील वीज पुरवठा मागील तीन दिवसांपासून वारंवार खंडित होत आहे. शुक्रवारी वीज पुरवठा खंडित झाल्याचा परिणाम शहराच्या पाणीपुरवठय़ावर झाला असून, जलप्रदाय विभागाचे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे. महावितरण कंपनीच्यावतीने महान येथील जलशुद्धीकरण केंद्रावर विद्युत पुरवठा केला जातो. मागील तीन दिवसांपासून बाश्रीटाकळी तालुक्यातील वीज पुरवठा खंडित झाल्याचा परिणाम तब्बल ११0 पेक्षा अधिक गावांवर झाला. यासोबतच जलशुद्धीकरण केंद्राचाही पुरवठा विस्कळीत झाला. त्यामुळे जलशुद्धीकरण केंद्रावरील पाण्याचा उपसा बंद पडला आहे. शुक्रवारी सायंकाळी पुन्हा वीज पुरवठा खंडित झाला. यामुळे शहराच्या पाणीपुरवठय़ाचे वेळापत्रक कोलमडले असून, शनिवारी पाणीपुरवठा सुरळीत होतो किंवा नाही, याबद्दल खुद्द मनपाचा जलप्रदाय विभाग साशंक असल्याची परिस्थिती आहे.