शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
2
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
3
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
4
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
5
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
6
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
7
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
8
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
9
"मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो, कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
10
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
11
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
12
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
13
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
14
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
15
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
16
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
17
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
18
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
19
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
20
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात

पीक विम्यात भेदभाव, संत्रा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संताप!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:14 IST

अकोट तालुक्यात वर्ष २०२०-२१ मध्ये अवकाळी पावसामुळे संत्र्याचा मृग बहर गेला म्हणून उमरा मंडलातील, एदलापूर, पिंपरी, खैरखेड येथील ...

अकोट तालुक्यात वर्ष २०२०-२१ मध्ये अवकाळी पावसामुळे संत्र्याचा मृग बहर गेला म्हणून उमरा मंडलातील, एदलापूर, पिंपरी, खैरखेड येथील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना संत्र्याच्या नापीकीबाबत निवेदन देऊन, मृग बहराचा विमा जाहीर करा, अशी मागणी केली होती. मात्र उमरा मंडलातील शेतकऱ्यांच्या तोंडाला विमा कंपनीने पाने पुसली आहेत. संत्र्याच्या मृग बहराची नापीकी होत असूनही काही वेगवेगळा विमा देण्यात येत आहे. उमरा मंडलातील संत्रा उत्पादकांना फक्त हेक्टरी १२ हजार विमा जाहीर केला. बाजूलाच असलेल्या बोर्डी मंडलाला ३८ हजार ५०० रुपये हेक्टरी विमा जाहीर झाला. नापीकी सारखीच असून सुद्धा विम्याच्या आर्थिक पुरवठ्यात विषमता का? असा सवाल संतप्त संत्रा उत्पादकांनी उपस्थित केला आहे.

फोटो: