शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छता निरीक्षक ढिम्म; शहरात अस्वच्छतेचा कळस

By admin | Updated: September 21, 2014 01:47 IST

अकोला मनपा प्रशासनाचे नियोजन कागदोपत्री.

अकोला : अस्वच्छतेमुळे अकोलेकरांना विविध आजारांनी ग्रासले असून, अद्यापही महापालिका प्रशासनासह आरोग्य विभागाचे डोळे बंदच असल्याचे चित्र आहे. प्रभागात दैनंदिन साफसफाईची जबाबदारी असणारे स्वच्छता निरीक्षक ढिम्म असल्यामुळेच ही परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा बिनकामाच्या स्वच्छता निरीक्षकांना पाठीशी घालण्याचे काम प्रशासन चोखपणे बजावत असल्याने शहरात अस्वच्छतेने कळस गाठला आहे. महापालिकेच्या उदासीन धोरणामुळे शहरातील साफसफाईचा प्रश्न बिकट झाला असून अस्वच्छ तेअभावी नागरिकांना साथ रोगांनी बेजार करून सोडले आहे. संपूर्ण ३६ प्रभागांमध्ये घाणीचे ढीग साचले आहेत. अशा स्थितीत त्यावर उपाययोजना करण्यापेक्षा प्रशासन स्वच्छता निरीक्षक व सफाई कर्मचार्‍यांची पाठराखण करीत आहे. प्रभागातील नाल्या, सर्व्हिस लाईन घाण व कचर्‍याने तुडुंब भरल्या आहेत. रस्त्यांची दैनंदिन साफसफाई करणे अत्यावश्यक असताना काही मुख्य रस्ते वगळता इतर रस्त्यांच्या साफसफाईला फाटा देण्यात येत आहे. प्रभागांमध्ये ठिकठिकाणी गाजर गवत, झाडे-झुडपे वाढल्यामुळे डासांची पैदास वाढली आहे. प्रभागातील स्वच्छतेची जबाबदारी २८ स्वच्छता निरीक्षकांवर निश्‍चित करण्यात आली असताना, स्वच्छता निरीक्षकांना कर्तव्याचा विसर पडल्याची स्थिती आहे.