शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
6
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
7
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
8
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
9
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
10
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
11
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
14
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
15
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
16
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
17
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
18
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
19
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
20
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला

जड वाहतूक बंद करण्यासाठी नागरिकांची पोलीस स्टेशनमध्ये धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:25 IST

श्री शिवाजी चौक ते संभाजी चौक ते माळेगाव नाका या अरुंद मार्गावर गत अनेक दिवसांपासून जड वाहतूक मोठ्या प्रमाणावर ...

श्री शिवाजी चौक ते संभाजी चौक ते माळेगाव नाका या अरुंद मार्गावर गत अनेक दिवसांपासून जड वाहतूक मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळे रस्त्यालगत राहणाऱ्या नागरिकांना जड वाहनांमुळे त्रास होत आहे. जड वाहतुकीमुळे अनेक लहान मोठे अपघात नित्याचेच झाले आहेत. त्यामुळे या मार्गावरील रहिवाशांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. या मार्गावर लहान मुले खेळत खेळत रस्त्यावर येतात. जड वाहनामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. २९ डिसेंबर रोजी संभाजी चौकात जड वाहनांमुळे लहान मुलीचा अपघात होता होता टळला. तरी या मार्गावर जड वाहतूक तत्काळ बंद करण्यात यावी, अशी मागणी ठाणेदारांना दिलेल्या निवेदनातून नागरिकांनी केली. यावेळी अमोल आकोटकर, रामभाऊ फाटकर, मंगेश ठाकरे, स्वप्निल सुरे, महेश ठाकरे, राहुल झापर्डे, राम खारोडे, सुनील फाटकर, राजेश मामनकार, संतोष मानकर, दीपक टिकार, शंकरराव सुरे, गणेश लासूरकार, किशोर सायानी, विठ्ठल मामनकार, श्याम खारोडे, प्रकाश वासनकर, विशाल सोनटक्के, विठ्ठल बनकर, महेश हागे, गिरीश घोडेश्वर, आकाश फाटकर, शुभम सोनटक्‍के, तेजस बाभुळकर, शुभम टिकार, प्रकाश ज्ञानेश्वर आवारे, विलास देशमुख, सागर सोनटक्के, शुभम सुरे, विठ्ठल मामनकर, प्रणव मामनकर, शिवम फाटे आदी नागरिक उपस्थित होते.

.............................

तेल्हारा शहरातील आठवडी बाजार ते शिवाजी चौक ते संभाजी चौक ते माळेगाव नाक्यापर्यंत जड वाहतूक असल्यास त्या वाहनावर कारवाई करण्यात येईल.

दिनेश शेळके, ठाणेदार, पोलीस स्टेशन, तेल्हारा