शहरं
Join us  
Trending Stories
1
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
2
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
3
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
4
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
5
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
6
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
7
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
8
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
10
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
11
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
12
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
13
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
14
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
15
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
16
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
17
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
18
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
19
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
20
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप

मोबाईल नेटवर्क नसल्यामुळे पिंजर परिसरातील नागरिक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:18 IST

मोबाईल नेटवर्क नसल्याने गेल्या दोन महिन्यांपासून पिंजर परिसरातील मोबाईल धारक कमालीचे त्रस्त झाले आहेत. बीएसएनएलसह खासगी मोबाईल नेटवर्क ...

मोबाईल नेटवर्क नसल्याने गेल्या दोन महिन्यांपासून पिंजर परिसरातील मोबाईल धारक कमालीचे त्रस्त झाले आहेत. बीएसएनएलसह खासगी मोबाईल नेटवर्क कंपन्यांनी कोट्यवधी रुपये खर्च करून गावागावात टॉवर उभारले. परंतु मोबाईलला नेटवर्कच मिळत नसल्याने नागरिकांसह विद्यार्थी त्रस्त झाले आहेत.

बीएसएनएलच्या भरवशावर सरकारी कार्यालयातील नेटवर्क, बँकिंग व्यवहार, सेमी गव्हरमेंटचे कार्यालय आणि कोट्यवधी मोबाईल धारक अवलंबून आहेत. तसेच हजारो नागरिकांनी इतर कंपन्यांचे मोबाईल सीमकार्ड घेतले आहेत. परंतु मोबाईल नेटवर्क व्यवस्थित नसते. याकडे बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांसह इतर कंपन्यांच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. सरकारी कार्यालयातील कामे, बँकिंगची कामे अजिबात होत नाहीत. बँकेत लिंक नसल्यामुळे लोकांना चकरा माराव्या लागतात. वेळेवर कामे होत नाहीत. बँकेतून वेळेवर पैसे मिळत नाहीत. ग्रामीण भागातील नागरिक बॅंकेत गेले तर त्यांना लिंक नसल्यामुळे परत जावे लागते. याकडे वरिष्ठांनी याकडे लक्ष द्यावे, अशी लोकांची मागणी आहे.