शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
2
जेवढे जन्माला येतायेत, त्यापेक्षा १० लाख जास्त मरतायेत; भारताच्या मित्र देशात 'सायलेंट इमरजंन्सी'!
3
ठाकरे बंधू दादरच्या कबुतरखाना विरोधातील आंदोलनात दिसणार? ‘या’ समितीचे सहभागी होण्याचे आवाहन
4
₹४ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणुकदारांच्या उड्या; आता बंद करावं लागलं ट्रेडिंग, अदानींचं जोडलंय नाव
5
चंद्रावर घेऊन जातो...! नासाच्या इंटर्नने चंद्रावरून आणलेला दगड चोरला, बेडखाली ठेवला अन् गर्लफ्रेंडसोबत रोमान्सही केला...
6
Budh Gochar 2025: वक्री गेलेला बुध मार्गी लागला; पुढील दोन वर्षात कोणकोणते लाभ देणार? वाचा!
7
"एकीकडे जवान सीमेवर शहीद होतायत अन् आपण IND vs PAK क्रिकेट..."; हरभजन सिंगचा संताप
8
कुस्तीपटू सुशील कुमारला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, रद्द केला जामीन, कारण काय?
9
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
10
इतका कसला राग? सासूला मारलं अन् १९ तुकडे १९ ठिकाणी फेकले; जावई इतका निर्दयी का झाला?
11
मतचोरीविरोधात वाराणसीत अजब आंदोलन; पराभूत काँग्रेस उमेदवाराच्या नावाने जल्लोष
12
पाकविरुद्ध १२ वर्षांपूर्वी धडाडली होती स्टेन'गन'! Jayden Seales नं वनडेतील तो वर्ल्ड रेकॉर्ड मोडला
13
"बँकर नाही, तुम्ही DJ बना," गोल्डमॅन सॅक्सच्या सीईओंवर डोनाल्ड ट्रम्प यांचा संताप; म्हणाले, "तुमचे अंदाज..."
14
Lunchbox Recipe: ढोबळी मिरचीची 'अशी' करा पीठ पेरून भाजी; कोरडी नाही लागणार, डब्यातही नेता येणार 
15
म्युच्युअल फंड-स्टॉक नाही! 'या' ठिकाणी पैसे गुंतवण्यासाठी लोकांचा कल वाढला, पाहा तुमच्याकडे संधी आहे का?
16
६ शिफ्टमध्ये २८ मंत्र्यांची ड्युटी...यूपी विधानसभेत २४ तासांचं ऐतिहासिक कामकाज, कारण काय?
17
Ladki Bahin Yojana: ‘लाडकी बहीण’ योजनेकडे महिलांची पाठ? ५ महिन्यांत एकही नवा अर्ज नाही! क्रेझ ओसरल्याची चर्चा
18
ट्रम्पमुळे ज्यांचे रक्त खवळतेय त्या सामान्यांना काहीच नाही; तेल कंपन्यांना २५ टक्के नफा, सरकार घेतेय ४५ टक्के टॅक्स...
19
जगाच्या नकाशावरचा 'हा' देश बनलाय भूकंपाचं केंद्र; दर तासाला जाणवतात १८ भूकंपाचे झटके!
20
३ वर्षांपूर्वी बिझनेसला सुरुवात! आता थेट गुगलला क्रोम ब्राउझर खरेदी करण्याची ऑफर; कोण आहे अरविंद श्रीनिवास?

थंडी ओसरली, हरभरा संकटात विविध किडींचा हल्ला

By admin | Updated: December 12, 2014 01:26 IST

खरीप हंगामातील पिके शेतक-यांच्या हातून गेलीत.

अकोला : यावर्षी खरीप हंगामातील पिके शेतकर्‍यांच्या हातून गेली असून, आता रब्बी हंगामावरही संकट आले आहे. जिल्ह्यातील हरभरा हे रब्बी हंगामात महत्त्वाचे पीक आहे. जिल्‘ात यावर्षी लाखो हेक्टरवर हरभर्‍याची पेरणी करण्यात आली; मात्र थंडीच नसल्यामुळे दव पडत नसून, पिकांना पाणी मिळत नसल्याने पिकांचे नुकसान होत आहे.यावर्षी पावसाळ्यात दोन महिने उशिरा पाऊस झाला. त्यामुळे उडीद व मुगाच्या पिकांची पेरणी करता आली नाही. त्यातच अल्प पाऊस झाल्यामुळे सोयाबीन पिकाचेही मोठे नुकसान झाले. खरीप हंगामातील सर्वचे पिके शेतकर्‍यांच्या हातून गेली. त्यामुळे शेतकर्‍यांना रब्बी हंगामातील पिकांपासून अपेक्षा होती. मात्र, यावर्षी परतीचा पाऊस झालाच नाही. त्यामुळे जमिनीत ओल नव्हती. याचा परिणाम रब्बी पिकांवर पडला. शेतकर्‍यांनी लाखो हेक्टरवर हरभर्‍याची पेरणी केली. थंडी पडली तर सकाळी वातावरणात दव तयार होते. हे दव झाडांवर पडल्यानंतर त्यातून झाडे पाणी शोषून घेतात. त्यामुळे झाडांना वाढण्यास व फळधारणा करण्यास मदत होते. यावर्षी सुरुवातीपासूनच थंडी कमी पडत आहे. सध्या डिसंेबर महिन्याचा पंधरवडा उलटला असला तरी पारा ३१ डिग्री सेल्सीअस आहे. त्यात गत दोन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे थंडी कमी झाली आहे. याचा परिणाम पिकांवर होत आहे. खरीप हंगामात पिके गेल्यावर रब्बी हंगामापासून काही उत्पन्न मिळेल, अशा अपेक्षेने शेती करीत असताना हरभरा पिकाचेही नुकसान होणार असल्याचे चित्र दिसत आहे.  *ढगाळ वातावरणामुळे किडींचा प्रादुर्भाव गत तीन ते चार दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे थंडी ओसरली आहे. याचा फटका हरभरा पिकाला बसणार आहे. ढगाळ वातावरण किडींना पोषक असल्यामुळे प्रादुर्भावही वाढला आहे. हरभर्‍यावर सध्या विविध किडींनी आक्रमण केल्यामुळे शेतकरी त्रस्त आहेत. शेतकर्‍यांना फवारणीसाठी महागड्या औषधांची खरेदी करावी लागत आहे.