शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
3
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
4
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
5
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
6
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
7
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
10
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
11
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
12
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
13
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
14
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
15
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
16
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
17
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
18
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
19
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
20
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!

चिखलगाव ग्रामसभेत प्रचंड गोंधळ!

By admin | Updated: November 22, 2015 02:28 IST

सभा तहकूब केल्याने ग्रामस्थ आक्रमक.

चिखलगाव (जि.अकोला ) : येथील ग्रामसभेत अध्यक्ष निवडीवरून शनिवारी प्रचंड गदारोळ झाला. ग्रामस्थांमधूनच ग्रामसभेच्या अध्यक्षांची निवड करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी लावून धरली. मात्र, सरपंचांनी कोरभअभावी सभा तहकूब करण्यात आल्याचे जाहीर केले. त्यामुळे सभेत प्रचंड गदारोळ झाला. चिखलगाव येथे शनिवारी १0 ते ११ या कालावधीत ग्रामसभा घेण्यात येणार असल्याचे ग्रामपंचायततर्फे जाहीर करण्यात आले. यासाठी गावातून दवंडी देण्यात आली. त्यानुसार शनिवारी सकाळी ग्रामसभेसाठी ग्रामस्थ जमा झाले. त्यानंतर ग्रामसेवक गावंडे यांनी रजिस्टरवर ग्रामस्थांच्या स्वाक्षरी घेण्यास सुरुवात केली. सभेला ९५ पेक्षा जास्त ग्रामस्थ हजर होते. ग्रामस्थांनी सभेचे अध्यक्ष म्हणून रवी यादव यांचे नाव पुढे केले. मात्र, अचानक सभेची वेळ संपल्याचे सांगत सरपंच गोपाल थोरात यांनी कोरमअभावी सभा तहकूब करण्यात येत असल्याचे जाहीर केले. त्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले. ग्रामसभेत गदारोळ होत असल्याची माहिती पातूर पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तातडीने चिखलगाव येथे धाव घेतली. पोलिसांनी ग्रामस्थांची समजूत काढली आणि सचिवास घडलेल्या घटनाक्रमाची नोंद इतवृत्तामध्ये करण्यास सांगितले. सभेला रवी यादव, विजय तायडे, गोपाल ताथोड, अरुण अंभोरे, शरद तायडे, उमेश अंभोरे, विठ्ठल चांदूरकर आदी ग्रामस्थ हजर होते.