शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

चिखलगाव ग्रामसभेत प्रचंड गोंधळ!

By admin | Updated: November 22, 2015 02:28 IST

सभा तहकूब केल्याने ग्रामस्थ आक्रमक.

चिखलगाव (जि.अकोला ) : येथील ग्रामसभेत अध्यक्ष निवडीवरून शनिवारी प्रचंड गदारोळ झाला. ग्रामस्थांमधूनच ग्रामसभेच्या अध्यक्षांची निवड करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी लावून धरली. मात्र, सरपंचांनी कोरभअभावी सभा तहकूब करण्यात आल्याचे जाहीर केले. त्यामुळे सभेत प्रचंड गदारोळ झाला. चिखलगाव येथे शनिवारी १0 ते ११ या कालावधीत ग्रामसभा घेण्यात येणार असल्याचे ग्रामपंचायततर्फे जाहीर करण्यात आले. यासाठी गावातून दवंडी देण्यात आली. त्यानुसार शनिवारी सकाळी ग्रामसभेसाठी ग्रामस्थ जमा झाले. त्यानंतर ग्रामसेवक गावंडे यांनी रजिस्टरवर ग्रामस्थांच्या स्वाक्षरी घेण्यास सुरुवात केली. सभेला ९५ पेक्षा जास्त ग्रामस्थ हजर होते. ग्रामस्थांनी सभेचे अध्यक्ष म्हणून रवी यादव यांचे नाव पुढे केले. मात्र, अचानक सभेची वेळ संपल्याचे सांगत सरपंच गोपाल थोरात यांनी कोरमअभावी सभा तहकूब करण्यात येत असल्याचे जाहीर केले. त्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले. ग्रामसभेत गदारोळ होत असल्याची माहिती पातूर पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तातडीने चिखलगाव येथे धाव घेतली. पोलिसांनी ग्रामस्थांची समजूत काढली आणि सचिवास घडलेल्या घटनाक्रमाची नोंद इतवृत्तामध्ये करण्यास सांगितले. सभेला रवी यादव, विजय तायडे, गोपाल ताथोड, अरुण अंभोरे, शरद तायडे, उमेश अंभोरे, विठ्ठल चांदूरकर आदी ग्रामस्थ हजर होते.