शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

‘चाय पे चर्चा’ महागली

By admin | Updated: April 27, 2015 01:43 IST

‘चहा’ झाला ७ रुपये कट

प्रवीण खेते /अकोला : लोकसभा निवडणुकीदरम्यान चर्चेत असलेल्या चहाचेही अच्छे दिन येतील, असा विचारही त्यावेळी कोणी केला नसेल. निवडणुकीच्या प्रचारामध्ये चहाला भाव काय आला तोच गत वर्षभरातच चहाने देखील भाव खाल्ला. राजकारणात चहाने पाऊल काय टाकले, ५ रुपये कटचा चहा आता ७ रुपयांवर येऊन पोहोचला. राजकीय चहाने कट्टय़ावरील चहाप्रेमींमध्ये चालणारी चाय पे चर्चा मात्र महागडी ठरत आहे, हे नक्की. मागील वर्षी देशात लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे चांगलेच वारे वाहू लागले होते. सत्तेच्या राजकारणात राजकीय पक्षांची एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाची जणू जुगलबंदीच लागली होती. यात मोदी यांचे नाव पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून घोषित होताच त्यांच्या भूतकाळातील अविभाज्य घटक असलेल्या चहाने देखील वर्तमानात पाऊल टाकले. मोदी यांच्या सोबतच निवडणूक प्रचारात उतरलेल्या चहाचा रंग विरोधी पक्षांवरही चढू लागला. त्यामुळे लोकसभा निवडणूक प्रचार हा कुठल्या एका पक्षाचा किंवा व्यक्तीचा नसून सर्वकाही 'चहा'साठीच होत असल्याचे भासू लागले. निवडणुकीनंतर सत्तारुढ झालेल्या मोदी सरकारने चाय पे चर्चा थेट विलायतेत नेली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या व्हाईट हाऊसमधील चर्चेत चहाने महत्त्वाचे स्थान मिळवले. मोदी यांच्या प्रभावासोबतच चहाने देखील आपला प्रभाव दाखवायला सुरुवात केली. म्हणून कधी नव्हे ते आता घडत असून, जगातल्या प्रत्येक राष्ट्रामध्ये 'चाय पे चर्चा' गाजत आहे. विलायतेत पोहोचलेली चाय पे चर्चा ही नवीन भारतीय संस्कृती आजवरच्या इतिहासात निवडणूक प्रचारातून प्रथमच उदयास आली. मात्र, वर्षभरातच चहाने भाव खायला सुरुवात केली. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी कट्टय़ावर होणारी 'चाय पे चर्चा' महागडी ठरत आहे.