शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
2
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
3
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
4
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
5
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
6
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
7
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
8
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
9
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
10
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
11
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
12
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
13
कलंकित अन् काळा भूतकाळ असलेले विश्वास ठेवण्यालायक नाहीत, काँग्रेस-राजद जोडी...! बिहारमध्ये CM योगींची तुफान फटकेबाजी
14
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
15
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
16
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
17
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 
18
५०० रुपये उधार घेतले, ११ कोटी जिंकले... भाजीवाल्याला आल्या धमक्या, बंद करावा लागला फोन
19
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
20
अखंड भारताची 'ही' बॉर्डर, तालिबान-पाकिस्तानच्या वादाचं मूळ कारण; १३२ वर्षांनीही धगधगती आग कायम

‘बाळापूर तालुक्याकरिता आरक्षित केलेले पाणी आरक्षण रद्द करा !’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:32 IST

तालुक्यात वान धरण असतानाही नागरिकांना पाणीटंचाईची समस्या जाणवत आहे. बाळापूर तालुक्यात कवठा बॅरेज, नया अंदुरा व नेर धामना ...

तालुक्यात वान धरण असतानाही नागरिकांना पाणीटंचाईची समस्या जाणवत आहे. बाळापूर तालुक्यात कवठा बॅरेज, नया अंदुरा व नेर धामना येथील प्रकल्पांमध्ये जलसाठा साठविणे सुरू झाले असताना वान धरणाचे पाणी बाळापूरसाठी आरक्षित करणे म्हणजे स्थानिक नागरिकांवर अन्याय आहे, असे आमदार अमोल मिटकरी यांनी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे. धरणाचे पाणी आरक्षित केल्याने मुख्य उद्देश असलेल्या सिंचनाला धोका निर्माण होऊ शकतो, तसेच पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ शकते. त्यामुळे धरणाचे पाणी बाळापूर तालुक्यासाठी आरक्षित करणे म्हणजे स्थानिक शेतकरी व नागरिकांवर अन्याय करणे होय, त्यामुळे आरक्षणाचा निर्णय रद्द करावा, अशी मागणी पत्राव्दारे केली आहे. याबाबतची माहिती आमदार अमोल मिटकरी यांनी दिली.